Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एसटीने या तीन जिल्ह्यात गेल्यास १४ दिवस व्हावे लागणार क्वारंटाईन; स्थानिक प्रशासनाचा मनमानी कारभार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

एसटीने या तीन जिल्ह्यात गेल्यास १४ दिवस व्हावे लागणार क्वारंटाईन; स्थानिक प्रशासनाचा मनमानी कारभार

Surajya Digital
Last updated: 2020/08/26 at 10:29 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : शासन आदेशाने आंतरजिल्हा एसटी प्रवास चालू केला आहे. त्यात पासशिवाय एसटीने प्रवास करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे. मात्र या तीन जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे लोक एसटीने प्रवास करावयास घाबरत आहेत. परिणामी एसटी महामंडळाचाही तोटा होत आहे.

शासनाच्या सूचनेवरून एसटी महामंडळाने आंतरजिल्हा एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यानुसार सर्वत्र आवश्यक नियम पाळून एसटी धावत आहे. परंतु पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या तीन जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणाचा अजब आदेश तेथील जिल्हा प्रशासनाने काढला. त्यामुळे संबंधित जिल्ह्यात प्रवासी जाणे कमी झाल्याने महामंडळाला तेथील फेऱ्या निम्म्याने कमी कराव्या लागल्या आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नागपूरहून तीन दिवसांपासून पुणे फेरी सुरू झाली आहे. प्रत्येक बसला २१ ते २२ प्रवासी असल्याने १०० टक्के प्रतिसाद मिळत आहे. तेथे या आजाराचा मोठा प्रादुर्भाव असला तरी विलगीकरणाचा नियम नाही. या तीन जिल्ह्यात मात्र कोरोनाच्या नावाखाली प्रशासन मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याचे चित्र असून राज्यात एकसारखे नियम का नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #एसटीने #प्रवास #तीनजिल्हे #होमक्वारंटाईन #प्रशासन #मनमानीकारभार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अटल निवृत्तीवेतन योजनेत चालू वर्षात 17 लाखांहून अधिक खाती उघडली; अशी आहे वर्गवारी
Next Article प्रशांत भूषण यांना इशारा देऊन सोडून द्या; सरकारी वकिलाची न्यायालयात सूचना

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?