Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एसटीने या तीन जिल्ह्यात गेल्यास १४ दिवस व्हावे लागणार क्वारंटाईन; स्थानिक प्रशासनाचा मनमानी कारभार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

एसटीने या तीन जिल्ह्यात गेल्यास १४ दिवस व्हावे लागणार क्वारंटाईन; स्थानिक प्रशासनाचा मनमानी कारभार

Surajya Digital
Last updated: 2020/08/26 at 10:29 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : शासन आदेशाने आंतरजिल्हा एसटी प्रवास चालू केला आहे. त्यात पासशिवाय एसटीने प्रवास करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला आहे. मात्र या तीन जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे लोक एसटीने प्रवास करावयास घाबरत आहेत. परिणामी एसटी महामंडळाचाही तोटा होत आहे.

शासनाच्या सूचनेवरून एसटी महामंडळाने आंतरजिल्हा एसटीच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यानुसार सर्वत्र आवश्यक नियम पाळून एसटी धावत आहे. परंतु पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या तीन जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणाचा अजब आदेश तेथील जिल्हा प्रशासनाने काढला. त्यामुळे संबंधित जिल्ह्यात प्रवासी जाणे कमी झाल्याने महामंडळाला तेथील फेऱ्या निम्म्याने कमी कराव्या लागल्या आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नागपूरहून तीन दिवसांपासून पुणे फेरी सुरू झाली आहे. प्रत्येक बसला २१ ते २२ प्रवासी असल्याने १०० टक्के प्रतिसाद मिळत आहे. तेथे या आजाराचा मोठा प्रादुर्भाव असला तरी विलगीकरणाचा नियम नाही. या तीन जिल्ह्यात मात्र कोरोनाच्या नावाखाली प्रशासन मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याचे चित्र असून राज्यात एकसारखे नियम का नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

You Might Also Like

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर वाहतूक कोंडी

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी – विजय वडेट्टीवार

मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाचा कहर; वाहतुकीवर मोठा परिणाम

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर

TAGGED: #एसटीने #प्रवास #तीनजिल्हे #होमक्वारंटाईन #प्रशासन #मनमानीकारभार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अटल निवृत्तीवेतन योजनेत चालू वर्षात 17 लाखांहून अधिक खाती उघडली; अशी आहे वर्गवारी
Next Article प्रशांत भूषण यांना इशारा देऊन सोडून द्या; सरकारी वकिलाची न्यायालयात सूचना

Latest News

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
देश - विदेश August 18, 2025
‘द बंगाल फाइल्स’वरून विवेक अग्निहोत्रींविरुद्ध नवा एफआयआर
देश - विदेश August 18, 2025
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण
महाराष्ट्र August 18, 2025
सोलापुरात डीजेमुक्त गणेश मंडळांना विशेष बक्षीस
सोलापूर August 18, 2025
शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; महाडीबीटी पोर्टलमुळे लाभार्थी वंचित
सोलापूर August 18, 2025
सोलापुरात जिल्हा परिषदेची दोन एकरांची फाईल गायब
सोलापूर August 18, 2025
बिहारचा औंठा-सिमारिया ६ पदरी पूल पूर्ण; २२ ऑगस्टला पंतप्रधान करतील उद्घाटन
देश - विदेश August 18, 2025
वंदे भारतला जोडणार चार डबे; ३१२ प्रवाशांना अतिरिक्त सुविधा
सोलापूर August 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?