Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या काळात २५ कोटी कुटुंब दारिद्र्य रेषेबाहेर – रविंद्र चव्हाण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या काळात २५ कोटी कुटुंब दारिद्र्य रेषेबाहेर – रविंद्र चव्हाण

admin
Last updated: 2025/06/12 at 6:27 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 12 जून, (हिं.स.) आज देशातील एकूण ८१ कोटी गरीबांपैकी एकही व्यक्ती उपाशी पोटी राहू नये, याची पूर्णपणे दखल केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार घेतय. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळात देशातील २५ कोटी कुटुंबं दारिद्र्य रेषेबाहेर निघाली असून हे फार मोठं यश आहे, असा दावा भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज अमरावतीत पत्रकारांशी संवाद साधताना केला.

काँग्रेसनं गरिबांवर केला अन्याय :

२०१४ पूर्वी देशात काँग्रेसच्या नेतृत्वात असणाऱ्या यूपीए सरकारनं सर्वात जास्त अन्याय गरिबांवर केला. रोटी, कपडा, मकान या सर्व गोष्टी केवळ त्यांच्या जाहीरनाम्यात होत्या. प्रत्यक्षात मात्र गरिबांवर त्यांनी सर्वाधिक अन्याय केलाय असा आरोप देखील रवींद्र चव्हाण यांनी केला. आज पंतप्रधान आवास योजनेतून प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी भरीव योगदान केंद्र आणि राज्य सरकार देत आहे, असं देखील चव्हाण म्हणाले.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी :

केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असणारं आहे. बच्चू कडू यांचं नाव न घेता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे काही आंदोलन सुरू आहे तेच धोरण सरकारचं आहे. आंदोलनकांची दखल सरकारचे प्रतिनिधी म्हणून प्रशासकीय अधिकारी सातत्यानं घेत आहेत, असं देखील रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

You Might Also Like

मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी

शनिशिंगणापूर देवस्थानातून 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांची गच्छंती

बच्चूभाऊंच्या उपोषणाची दखल न घेतल्याने प्रहारच्या पदाधिकाऱ्याने केलं विष प्राशन

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला संजय राठोड यांच्यासह आ. खोडके दाम्पत्यांची भेट

पुणे – अपघातांना जबाबदार अवजड वाहने करणार जप्त

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात मान्सूनचा ऑरेंज अलर्ट जारी; मुसळधार पावसाचा इशारा
Next Article राहुल गांधींना त्यांचाच पक्ष गांभीर्याने घेत नाही – नितीन गडकरी

Latest News

आईला हृदयविकाराचा झटका आल्याने गौतम गंभीर परतला मायदेशी
देश - विदेश June 13, 2025
मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी
महाराष्ट्र June 13, 2025
विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे खेळाडू काळी फित बांधून उतरले मैदानावर
देश - विदेश June 13, 2025
शनिशिंगणापूर देवस्थानातून 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांची गच्छंती
महाराष्ट्र June 13, 2025
शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंग : यूजीसीची महाराष्ट्रातील ३, देशातील ८९ विद्यापीठांना नोटीस
देश - विदेश June 13, 2025
इस्रायल-इराण युद्धावर भारताने व्यक्त केली चिंता
देश - विदेश June 13, 2025
बच्चूभाऊंच्या उपोषणाची दखल न घेतल्याने प्रहारच्या पदाधिकाऱ्याने केलं विष प्राशन
महाराष्ट्र June 13, 2025
सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरण्यांना सुरुवात
सोलापूर June 13, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?