Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रात्री गावाकडे जाण्यासाठी वाहन न मिळाल्याने तरुणांनी बसच पळविली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

रात्री गावाकडे जाण्यासाठी वाहन न मिळाल्याने तरुणांनी बसच पळविली

Surajya Digital
Last updated: 2021/02/04 at 11:17 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लातूर : रात्री उशिरा गावाकडे जाण्यासाठी एसटी न मिळाल्यानं बस स्थानकातून एसटीच पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये घडला आहे. निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी बस स्थानकातील ही घटना घडली. दारुच्या नशेत तीन-चार तरुणांनी हे कृत्य केल्याचं समजतं.

बस स्थानकात झोपलेल्या चालक आणि वाहकाला पहाटेच्या सुमारास एसटी जागेवर नसल्याचं समजताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. दरम्यान संबंधित एसटी बस स्थानक छोटं असल्याने तिथे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. परिणामी एसटी पळवून नेणाऱ्या तरुणांचा शोध घेण्यास काहीशी अडचण येऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गावात जाण्यासाठी रात्री उशिरा एसटी न मिळाल्यानं मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शेळगी गावातल्या तरुणांनी एसटीच पळवली. काही अंतर कापल्यानंतर एसटीनं विजेच्या दोन खांबांना धडक दिली. त्यामुळे विजेच्या तारा तुटून खाली पडल्या. विजेचा खांबही कोसळला. बस स्थानकात झोपलेल्या एसटीच्या चालक आणि वाहकाला पहाटेच्या सुमारास एसटी जागेवर नसल्याचं समजलं. त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी एसटीचा शोध सुरू केला. तेव्हा त्यांना शेळगी गावात एसटी सापडली.

एसटीनं विजेच्या खांबाला धडक दिल्यानं २५ हजारांचं नुकसान झालं आहे. मात्र अद्याप तरी एसटी महामंडळाकडून याबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही. यामुळे एसटी व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार समोर आला असून प्रशासन एसटी पळवणाऱ्यांना पाठिशी घालत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #Theyouths #hijacked #thebus #asthey #couldnotget a #vehicle, #रात्री #गावाकडे #जाण्यासाठी #वाहननमिळाल्याने #तरुणांनी #बसच #पळविली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतकरी विधवांनी कंगना रनौतचा जाळला पुतळा, का जाळला ?
Next Article 7/12 उताऱ्यात झाला मोठा बदल! त्वरित करा अर्ज, नुकसान टाळा!

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?