Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 7/12 उताऱ्यात झाला मोठा बदल! त्वरित करा अर्ज, नुकसान टाळा!
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

7/12 उताऱ्यात झाला मोठा बदल! त्वरित करा अर्ज, नुकसान टाळा!

Surajya Digital
Last updated: 2021/02/05 at 9:47 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अहमदनगर : 7/12 उताऱ्यामध्ये मोठा बदल होत आहे. मार्चअखेरीस अहमदनगर जिल्ह्यातील पोटखराब शेतजमिनीच्या शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर पोटखराब क्षेत्र ऐवजी लागवडी योग्य क्षेत्र अशी नोंद होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. यासाठी तलाठ्याकडे अर्ज करावा लागेल. पोटखराब क्षेत्राच्या पिकाचा सर्व्हे तलाठी आणि भूमी अभिलेख विभाग करेल. याचा अंतिम निर्णय हा उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत अधिकारी यांचा असेल.

शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा खूप महत्त्वाची गोष्ट असते. सातबारा उताऱ्यावरती जमिनी विषयी सर्व काही माहिती असल्यामुळे शेतकऱ्यासाठी ते एक ओळखपत्रच ठरते. कुठलीही शासकीय योजना घेण्यासाठी सातबारा हे प्राथमिक कागदपत्रांमध्ये येते. आता सातबारा उताऱ्याबाबत मोठी बातमी मिळते आहे. सातबारा उताऱ्यामध्ये मोठा बदल होत आहे. मार्चपर्यंत त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सातबारा उताऱ्यामध्ये शेतकरी मोठ्या कष्टाने आर्थिक पदरमोड करून पोट खराब असलेल्या क्षेत्रामध्ये सुधारणा करून ते क्षेत्र लागवडीखाली आणूनही, त्याची सातबारा यात नोंद केली जात नव्हती. उताऱ्यावर ती नोंद ही ‘पोटखराब क्षेत्र’ अशीच होती. यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज, पिक विमा, नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई आदी शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागत होते. तसेच शासनाला शेतकऱ्यांपासून मिळणाऱ्या शेतसाऱ्या पासूनही वंचित राहावे लागत होते. पण आता मार्चअखेरीस नगर जिल्ह्यातील पोटखराब शेत जमिनीच्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर पोटखराब क्षेत्र ऐवजी लागवडी योग्य क्षेत्र अशी नोंद होणार आहे. यामुळे या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

पोटखराब शेत्रातील शेतकऱ्यांना स्थानिक तलाठ्याकडे यासाठी अर्ज करावा लागणार आहे. पोटखराब क्षेत्राच्या पीक पाण्याचा सर्वे स्थानिक तलाठी आणि भूमी अभिलेख विभाग करतील. याबाबतचा अंतिम निर्णय हा उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत अधिकारी यांचा असेल. प्रांत अधिकारी याबाबतचे अहवाल वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करतील. मार्च अखेरीस पोटखराब जमिनीचा महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यांतर्गत लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करून देण्यात येणार आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #7/12उताऱ्यात #मोठाबदल #त्वरित #कराअर्ज #नुकसान #टाळा!, #Abigchange #inthe7/12 #excerpt! #Applynow #avoiddamage!
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रात्री गावाकडे जाण्यासाठी वाहन न मिळाल्याने तरुणांनी बसच पळविली
Next Article अजित पवार संतापले, राज्यपालांनी अंत पाहू नये, काळवेळ मर्यादा आहे की नाही?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?