Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इशांतने गाठला 300 बळींचा टप्पा, अश्वीनने मोडला अनेक दशकांपूर्वीचा विक्रम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

इशांतने गाठला 300 बळींचा टप्पा, अश्वीनने मोडला अनेक दशकांपूर्वीचा विक्रम

Surajya Digital
Last updated: 2021/02/09 at 9:11 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव 178 धावांवर आटोपला, पहिल्या डावात त्यांनी भारतापुढे 420 धावांचे आव्हान ठेवले आणि भारताने 1 बाद 39 धावा केल्या.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावात 1 गडी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने 300 विकेट घेण्याचा विक्रम केला. असा पराक्रम करणारा इशांत तिसरा वेगवान भारतीय गोलंदाज ठरला. इशांत आधी कपिल देव आणि झहीर खान यांनी कसोटी सामन्यात 300 बळी घेतले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* 114 वर्षानंतर पहिल्यांदा अश्वीनने मोडला अनेक दशकांपूर्वीचा विक्रम

चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंड संघानं पहिल्या डावात 578 धावांचा पाठलाग करताना 337 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात 241 धावांनी भारतीय संघा पिछाडीवर असताना इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अश्विन यानं पहिल्याच चेंडूवर सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्स याला अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद केलं. दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर बळी घेत 114 वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #Nishant #ashwin #record #cricket, #इशांतने #गाठला #300बळींचाटप्पा #अश्वीन #मोडला #विक्रम
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article 10, 12 वीच्या परीक्षेसाठी केंद्रे वाढणार, मात्र तीन किमी अंतरावरच असणार परीक्षा केंद्र
Next Article सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 40 ते 70 लाख रूपये, कशासाठी ?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?