Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चांगले रस्ते हवे असतील तर ‘टोल’ भरावा लागेल : गडकरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

चांगले रस्ते हवे असतील तर ‘टोल’ भरावा लागेल : गडकरी

Surajya Digital
Last updated: 2021/02/13 at 8:04 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : “जिथं रोड बनेल तिथं टोल भरावाच लागतो, चांगले रस्ते हवे असतील तर टोल भरावा लागेल. तसेच युती सरकारच्या काळात टोल मुक्ती केली. तशी आम्ही करणार नाही. तसेच येत्या काळात रस्ते चांगल्या रस्ते होतील” अशी भूमिका केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.


रस्ता खराब असताना टोल का भरावा? असे नागरिक विचारात आहेत. त्या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी भूमिका मांडली. पुण्यातील चांदणी चौकात होणार्‍या रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आले होते. त्या वेळी ते बोलत होते. तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यासाठी 600 कोटी मंजूर झाले असून ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम वेगाने सुरु असल्याचे सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावेळी नितीन गडकरी यांनी देशभरात त्यांच्या मार्फत होणार्‍या कामांची माहिती देताना म्हणाले की, “मुबंई ते दिल्ली नवीन एक्स्प्रेस हायवे बांधत आहोत. तो 12 लेन रस्ता तयार करीत असून यामुळे 12 तासात दिल्लीमध्ये जाता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.”

तसेच ते म्हणाले की, “संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम देखील सुरू झाले आहे. या कामास तब्बल 12 हजार कोटींचा खर्च येणार आहे. पण या रस्त्यावर आम्ही अनेकांच्या सुचना नुसार संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगातील ओव्या पालखी मार्गावर करणार आहोत. त्या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.”

* तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यासाठी 600 कोटी मंजूर

आजपासून 1 वर्षाच्या आत हे काम पूर्ण करता येईल का, याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना दिल्यात. नवले पूल ते कात्रज बोगदा रस्त्याच्या कामाच्या सूचना दिल्यात. तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावर ही रहदारी वाढलीय. या रस्त्याच्या कामासाठी 600 कोटी मंजूर केलेत, त्याचे काम सुरू होईल. पुणे शिरूरनगर या रस्त्यावर रहदारी वाढली आहे

* ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम वेगाने सुरु

ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम वेगाने सुरू असून, तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम ही लवकरच वेगाने सुरू केले जाणार आहे. फेब्रुवारीनंतर मोठा कार्यक्रम घेऊन हे काम सुरू करणार असल्याचंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितलंय.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Ifyouwant #goodroads #youhaveto #paytoll #Gadkari, #चांगलेरस्ते #हवेअसतील #टोलभरावालागेल #गडकरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शरदरावांनी एकदा मनात आणलं तर बरोबर कार्यक्रम करतात, शिंदेंनी जागवल्या आठवणी
Next Article तुमच्यासाठी गुडन्यूज, घरबांधकामासाठी ठाकरे सरकारची सर्वात मोठी घोषणा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?