Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एक वर्ष लोक कसे जगले हे ‘मातोश्री’मध्ये राहून समजणार नाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

एक वर्ष लोक कसे जगले हे ‘मातोश्री’मध्ये राहून समजणार नाही

Surajya Digital
Last updated: 2021/03/30 at 11:44 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : आपल्या राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारकडून पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे संकेत आहेत. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या लॉकडाऊनला विरोध दर्शवला असून राज्य सरकारने हातावर पोट असलेल्या साधारण एक कोटी नागरिकांना प्रत्येकी पाच हजार द्यावेत व नंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.

एक वर्ष लोक कसे जगले हे ‘मातोश्री’मध्ये राहून समजणार नाही, असा टोमणा चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मारला. ते म्हणालेत, “पूर्वी राजा वेश बदलून वस्त्यांमध्ये फिरायचा तसे फिरावे लागेल. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून फिरला की तुमच्यासोबत ताफा असेल. त्यामुळे लोक तुमच्याशी मनमोकळं बोलणार नाहीत.

राज्यामध्ये रात्री ८ ते सकाळी ७ जमावबंदीचे आदेश लागू करण्यावरूनही पाटील यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंना टोमणा मारला. “आता नाईट कर्फ्यू लागू केला. ते आम्हाला मान्य आहे. रात्री कोणाला फिरायचे असते? ज्यांना फिरायचे असते ते तुमच्यासोबत असतात. त्यांना नाईट लाईफ हवे असते. सर्वसामान्यांना नाईट लाईफ नको, त्यांना सातच्या आत घरात चालते.

* लॉकडाऊनबाबत भाजप, राष्ट्रवादीची भूमिका

– भाजपची भूमिका – मातोश्रीवर बसून सर्वसामान्यांचा त्रास कसा कळणार. राज्य सरकार जनतेला एक रुपयाचाही दिलासा न देता, लॉकडाऊन लावणार असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही.

– राष्ट्रवादीची भूमिका – लॉकडाऊन हा पर्याय राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात यावा, अशी आग्रही भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे.

You Might Also Like

लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन

काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मंत्रालयात अभिवादन

रेल्वे प्रकल्प मंजुरीबद्दल अशोक चव्हाणांचे पंतप्रधानांना आभार

महादेव मुंडे हत्या प्रकरण : 21 महिन्यांनंतरही आरोपी फरार

TAGGED: #Onecannot #understand #lived #Matoshri #forayear, #एकवर्ष #लोककसेजगले #मातोश्रीमध्ये #राहून #समजणारनाही
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article धक्कादायक – कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट, 68,020 रुग्ण आढळले, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात
Next Article फडणवीसांनी उमेदवार देणार नाही म्हटले होते, तरीही ३ तारखेपर्यंत वाट पाहू

Latest News

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते
सोलापूर August 1, 2025
मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे
सोलापूर August 1, 2025
सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
सोलापूर August 1, 2025
रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?
देश - विदेश August 1, 2025
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन
महाराष्ट्र August 1, 2025
आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत
देश - विदेश August 1, 2025
काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री
महाराष्ट्र August 1, 2025
“त्यावेळी सरसंघचालकांना पकडण्याचे आदेश होते” – महिबूब मुजावर
सोलापूर August 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?