Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “महाविकास आघाडीचे दळभद्री व पांढऱ्या पायाचे सरकार त्यांच्यामुळेच कोरोना आला”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

“महाविकास आघाडीचे दळभद्री व पांढऱ्या पायाचे सरकार त्यांच्यामुळेच कोरोना आला”

Surajya Digital
Last updated: 2021/04/05 at 11:37 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर / मंगळवेढा : महाविकास आघाडीचे दळभद्री व पांढऱ्या पायाचे सरकार त्यांच्यामुळेच कोरोना आला, असे गंभीर वक्तव्य आमदार प्रशांत परिचारक यांनी केले आहे. मात्र दोन तारखेला या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी होणार आहे. शिवाय, कोरोना आणि राज्यातील सरकारसुद्धा जाणार आहे, हे लिहून ठेवा, असा दावा भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी केला.

अक्कलकोट स्वामी समर्थांचे पुन्हा 'देऊळबंद', प्रशासनाच्या आदेशान्वये मंदिर बंद करण्याचा निर्णयhttps://t.co/GUZKWIrFhs

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021

आमदार परिचारक हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ  आयोजित प्रचार सभेत बोलत होते. आ. परिचारक म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊन लॉकडाऊन करत आहेत, त्यांनी हा शब्द वापरला की, शेतीमालाचे भाव पडतात, त्यांचे फक्त माझे कुटुंब, माझी जबाबदारी हेच सुरू आहे, त्यांना स्वतःचे कुटुंब सांभाळता येत नाही ते राज्य कसे चालवणार?, असा टोमणाही मारला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सोलापुरात उद्यापासून लॉकडाऊनसारखीच परिस्थिती, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद
https://t.co/v4E34vaIeU

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021

तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार हे दळभद्री आणि पांढऱ्या पायाचे सरकार असल्याचा आरोप करत त्यांच्या मुळेच महाराष्ट्रात कोरोना आला आणि आज ही परिस्थिती निर्माण झाली. परंतु ही परिस्थिती बदलण्याची वेळ आता आली असून ही निवडणूक राज्यात बदलाची नांदी ठरेल, असे परिचारक म्हणाले.

https://t.co/GWfalX2cy4

— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021

* राज्यातील परिवर्तनाला सुरुवात पंढरपुरातून

विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत विजयदादा बाहेरचे आणि मी भूमिपुत्र हा मुद्दा रेटला गेला.विधानसभेच्या तीन निवडणुकीतील आमदार भारत भालके यांचे जनमत घसरत चालले आहे. मात्र, दीड लाख मतदार त्यांच्या विरोधात झालले आहे. प्रत्येक वेळी 33 टक्के मत पडलेला उमेदवार पास होतो आणि 67 टक्के मते पडलेला उमेदवार नापास होतो, त्यामुळे या निवडणुकीत दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली जात आहे.

राज्यातील परिवर्तनाला सुरुवात पंढरपूर मतदारसंघातून होणार आहे, त्यामुळे जनतेने विकासाच्या दृष्टीने समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवणे आवश्यक आहे. ही लढाई महाविकास विकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप अशी आहे. राज्यातील एकमेव निवडणूक असल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

You Might Also Like

राजकीय विश्लेषक राजा माने यांना ‘शांतीदूत’ राज्यस्तरीय पुरस्कार

सोलापूर सीईओ जंगम यांनी शिक्षणाधिकार्यांवर चिडून सभागृह सोडले

भीमा नदीच्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

उजनी धरणाचा विसर्ग घटल्याने पंढरपूरमधील पुरधोका टाळता आला

सोलापूर जिल्ह्यात ४१५४ सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी; “एक गाव-एक गणपती” चालना

TAGGED: #Mahavikas #Lead #Dalbhadri #White-footed #News #Corona #paricharak, #महाविकास #आघाडीचे #दळभद्री #पांढऱ्यापायाचे #परिचारक #कोरोना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात उद्यापासून लॉकडाऊनसारखीच परिस्थिती
Next Article अक्कलकोट स्वामी समर्थांचे पुन्हा ‘देऊळबंद’ 

Latest News

कोल्हापूर: कळंबा जेल परिसरातील घरात पाईपलाईनच्या गॅसचा स्फोट; चौघे जखमी
देश - विदेश August 26, 2025
सुप्रीम कोर्टाकडून ‘वनतारा’ प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश; माजी न्यायाधीशांची समिती
देश - विदेश August 26, 2025
इम्रान खान यांच्या पक्षाच्या ७५ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना न्यायालयाने सुनावली शिक्षा
देश - विदेश August 26, 2025
अमेरिकेत एच-१बी व्हिसा बंद होण्याची शक्यता; रिपब्लिकन सिनेटरचे विधान
Top News देश - विदेश August 26, 2025
aurangabad-gopinath-munde-farmer-accident-insurance-scheme-beneficiaries
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप
महाराष्ट्र August 26, 2025
पित्याने केली मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या
Top News August 26, 2025
मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?