Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दहावीच्या परीक्षेत राज्याचा 95.30 टक्के निकाल; निकालाविषयीचे अधिक अपडेट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

दहावीच्या परीक्षेत राज्याचा 95.30 टक्के निकाल; निकालाविषयीचे अधिक अपडेट

Surajya Digital
Last updated: 2020/07/29 at 2:18 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा राज्याचा निकाल आज बुधवारी जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागला आहे.

बारावीच्या निकालांप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली. मुलींचा दहावीचा निकाल 96.91 टक्के लागला. तर मुलांचा निकाल 93.90 टक्के लागला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यंदा दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून त्यांचा निकाल सर्वाधिक म्हणजे 98.77 टक्के लागला. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी 92 टक्के लागला.

गेले काही दिवस बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरले. CBSE आणि HSC बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची लगबग सुरू झालीय.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर SSC बोर्डाचा निकाल विद्यार्थ्यांसाठी अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. कारण कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून खबरदारी म्हणून दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्यात आला होता. तेव्हा याचे सरासरी गुण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

याबाबतची अधिकृत माहिती तुम्हाला mahahsscboard.maharashtra.gov.in आणि mahresult.nic.in या वेबसाईट्सवर उपलब्ध होऊ शकेल.

* विभागनिहाय टक्केवारी :-
कोकण – ९८.७७ टक्के
पुणे- ९७.३४ टक्के
कोल्हापूर -९७.६४ टक्के
अमरावती – ९५.१४ टक्के
नागपूर – ९३.८४ टक्के
मुंबई- ९६.७२ टक्के
लातूर – ९३.०७टक्के
नाशिक – ९३.७३ टक्के
औरंगाबाद – ९२ टक्के

निकालाची वैशिष्ट्ये :-

– कोकण विभाग अव्वल ९८.७७ टक्के

– औरंगाबाद सर्वात कमी ९२ टक्के

– गतवर्षीच्या तुलनेत निकालात १८.२० टक्के वाढ

– राज्यातील २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

You Might Also Like

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू

अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट

प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर

आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी

TAGGED: #दहावीचानिकाल #अपडेट #निकाल #कोकणविभाग
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article क्वारनटाईन केंद्रातील महिलेचा मृत्यू; उपचार वेळेवर मिळाले नसल्याचा आरोप
Next Article सोलापूर शहारात आजच्या अहवालात 47 जण कोरोनामुक्त तर 38 नवे रूग्ण, 4 जणांचा मृत्यू

Latest News

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या
देश - विदेश August 25, 2025
देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
देश - विदेश August 25, 2025
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट
महाराष्ट्र August 25, 2025
प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर
महाराष्ट्र August 25, 2025
आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी
महाराष्ट्र August 25, 2025
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत
देश - विदेश August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?