Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राम मंदिर भूमीपूजन धूमधडाक्यात व्हायलाच पाहिजे; ई भूमिपूजन कशाला हवं?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रराजकारण

राम मंदिर भूमीपूजन धूमधडाक्यात व्हायलाच पाहिजे; ई भूमिपूजन कशाला हवं?

Surajya Digital
Last updated: 2020/07/31 at 5:39 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : राम मंदिराचं भूमीपूजन होतंय त्याचा अभिमान आहे, पण कोरोना काळात भूमीपूजन व्हायला पाहिजे का? तर लोक सध्या वेगळ्या मानसिकतेत आहे, आणखी २ महिने भूमीपूजन पुढे गेले असते तर बरं झालं असतं, कारण मोठ्या उत्साहात लोकांना हे साजरा करता आलं असतं, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाल्यावर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर राममंदिराचं धूमधडाक्यात भूमीपूजन व्हायला हवं होतं. हा लोकांच्या आनंदाचा भाग आहे. त्यामुळे त्याचं ई-भूमिपूजन नको, त्याचं जल्लोषात भूमीपूजन हवं असं, प्रतिसवाल करीत मुख्यमंञी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला नापसंती दर्शवली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याबाबत राज ठाकरे यांनी सांगितले की, अयोध्येत राम मंदिर व्हायलाच हवं, ज्यासाठी असंख्य कार सेवकांनी प्राणांची आहुती दिली. त्यामुळे राममंदिराचं भूमिपूजन व्हायला हवं पण सध्याची परिस्थिती बघता भूमिपूजनाची वेळ योग्य नाही. भूमीपूजन होतंय त्याचा आनंद मात्र त्याहून मंदिर निर्माण झालं तर जास्तच आनंद होईल. राम मंदिराचं भूमीपूजन धुमधडाक्यात व्हायलाच पाहिजे, ई-भूमीपूजन कशाला हवं? अशी परखड भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडली आहे.

* लॉकडाऊन हटवण्याची मागणी

कोरोना काळात काळजी घेणं गरजेचे, पण घाबरुन घरात राहणं योग्य नाही, अनेक जण कोरोनातून बरे झाले आहेत, सरकारने लोकांना कोरोनाच्या दहशतीतून बाहेर काढणे गरजेचे आहे, मानसिकदृष्ट्या लोक खचत आहेत, त्यामुळे सरकारने हळूहळू सगळ्या गोष्टी सुरु कराव्यात, लोकांना कोरोना दहशतीच्या परिस्थितीतून बाहेर काढावं. इंग्लंडला सगळ्या गोष्टी उघडल्या आहेत, काळजी घ्यायला हवी पण लॉकडाऊन करुन हे साध्य होणार नाही असं सांगत त्यांनी लॉकडाऊन हटवण्याची मागणी राज ठाकरेंनी केली

You Might Also Like

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

TAGGED: #राममंदिर #भूमिपूजन #राजठाकरे #धूमधडाक्यात #ईभूमिपूजन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चांगले मार्क, कंपनीत प्लेसमेंट देण्याची हमी देत प्रोफेसरने केली विद्यार्थिनींकडे शरीर सुखाची मागणी
Next Article न्यूज अँकरिंग, मॉडेल प्रिया जुनेजाची गळफास घेऊन आत्महत्या

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?