Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोदींनी ‘मन की बात’मध्ये कौतुक केलेल्या शेतकऱ्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

मोदींनी ‘मन की बात’मध्ये कौतुक केलेल्या शेतकऱ्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Surajya Digital
Last updated: 2021/06/13 at 3:18 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 16 नोव्हेंबर 2016 रोजी मन की बात या कार्यक्रमात अकोल्याचे शेतकरी मुरलीधर राऊत यांचं कौतुक केलं होतं. त्या राऊतांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नोटबंदीच्या काळात राऊतांनी पैसे नसणाऱ्या अनेकांना मदत केली होती. महामार्गावरून ये जा करणाऱ्यांना आपल्या हॉटेलातून मोफत जेवण दिलं होतं. त्यांच्या या कार्याची मोदींनी दखल घेतली होती.

2024 नंतरही शरद पवार भावी पंतप्रधानच असतील https://t.co/EKP7en7Eue

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. शुक्रवारी ते अकोल्यात आले होते. त्यावेळी मुरलीधर राऊत यांच्या हॉटेल मराठामध्ये प्रवेश सोहळा पार पडला. बाळापूर तालुक्यातील पारस फाट्यावर हॉटेल मराठा नावाने त्यांचं हॉटेल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 नोव्हेंर 2016 मध्ये मन की बात या कार्यक्रमात राऊत यांचं कौतुक केलं होतं.

नोटबंदीच्या काळात राऊत यांनी पैसे नसणाऱ्या अनेक लोकांना मदत केली होती. महामार्गावरून ये जा करणाऱ्यांना त्यांनी आपल्या हॉटेलमधून मोफत जेवण दिलं होतं. त्यांच्या या कार्याची पंतप्रधान मोदींनी दखल घेतली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मुरलीधर राऊत यांच्याकडे आधी शेती होती. पण राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात जागा गेली होती. त्यातून त्यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी जमीन गेलेल्या इतर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेत मुद्दा उचलून धरला होता.

"2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू" https://t.co/IeUy9VEMww

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021

त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा लढवला होती. शेळद गावचे ते सरपंच राहिले होते. त्यांनी आपल्या गावात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे त्यांनी मोफत लग्न लावून देण्याचा उपक्रमसुद्धा राबवला होता. मागील वर्षी कोरोनाच्या काळात सुद्धा मुरलीधर राऊत यांनी आपल्या हॉटेलमध्ये अनेक मुलींची लग्न मोफत लावून दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला.

वृद्धाला बेदम मारहाण, विटा पोलिस ठाण्याचा पोलीस हवालदार निलंबित https://t.co/IrT8gQdUW6

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

TAGGED: #Modi #joins #Congress #MannKiBaat', #मोदींनी #मनकीबातमध्ये #कौतुककेलेल्या #शेतकऱ्याचा #काँग्रेसमध्ये #प्रवेश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू”
Next Article अक्कलकोटमध्ये भरदिवसा तरुणाचा निघृण खून

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?