Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चायनीज खाल्ल्याने 7 जणांना विषबाधा तर मेळघाटात 10 जणांना अन्नातून विषबाधा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

चायनीज खाल्ल्याने 7 जणांना विषबाधा तर मेळघाटात 10 जणांना अन्नातून विषबाधा

Surajya Digital
Last updated: 2021/09/25 at 6:07 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

रायगड : रायगडमधील उरणमध्ये चायनीज खाल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 7 जणांना विषबाधा झाली असून यामध्ये 6 मुलांचा समावेश आहे. या सगळ्यांना उलट्या आणि पोटाचा त्रास जाणवू लागला. चायनीज खाल्ल्यानेच हा त्रास झाल्याचं समोर आलं आहे. या सर्वांवर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथे गेल्या महिन्यात एकाच कुटुंबातील 10 जणांना अन्नातून विषबाधा झाली होती. यात मुलगा आणि वडिलांचा मृत्यू झाला होता. मुलगा आयुष बछले (वय 7 वर्ष) याचा शुक्रवारी मृत्यू झाला, तर वडील बुधराज बछले यांचा शनिवारी (28 ऑगस्ट) सायंकाळी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.  आई लक्ष्मी बछले गंभीर अवस्थेत होते. त्यांना जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. 7 बालकांना चंद्रज्योतीच्या विषारी बिया खाल्ल्यानं विषबाधा झाली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गाडीवरील चायनीज खाल्ल्याने 7 जणांना विषबाधा झाली. यामध्ये 6 मुलांचा समावेश आहे. या सर्वांवर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत उरण पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

तर आता रायगडमधील बातमीविषयी माहिती, उरणमधील एन आय हायस्कूलजवळ हे चायनीज सेंटर आहे. या चायनीज सेंटरवरुन तक्रारदाराने 5 हाफ चिकन फ्राईड राईस पार्सल नेले होते. मात्र हा राईस खाल्ल्यानंतर त्रास होऊ लागला. कुटुंबातील सगळ्यांनाच उलट्या आणि पोटाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. वेळीत दाखल न केल्यास मृत्यु ओढावला असता.

चायनीज खाल्ल्यानेच हा त्रास झाल्याचं सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चायनीज सेंटरच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी होत असून तशी तयारी पोलिसांनी केली आहे. अद्याप कोणालाही अटक केली नाही. कमी प्रतिचा भाजीपाला, चिकन वापरुन नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचाही आरोप आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. आता चायनीज गाडीवर काही खाण्यासाठी लोक धजावत नाहीत. पण कोणी एकामुळे पूर्ण चायनीज गाड्यांना दोष लावता येणार नाही. मात्र अनधिकृत, भेसळपणा, अशुद्धता ठेवणा-या गाड्यांवर कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे.

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #people #poisoned #byeating #Chinesefood #poisoned #Melghat, #चायनीज #खाल्ल्याने #विषबाधा #मेळघाट #अन्नातून #विषबाधा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लष्कराला मिळणार अत्याधुनिक ‘अर्जुन एमके- १ ए’ रणगाडे
Next Article कृषिमंत्री भुसेंनी सोलापुरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली शेत पिकांची पाहणी

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?