Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रेणुका शहाणेने ‘या’ विषयावरुन माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला चांगलेच झापले; तुमचे पती मुख्यमंञी असते तर…
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुड

रेणुका शहाणेने ‘या’ विषयावरुन माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला चांगलेच झापले; तुमचे पती मुख्यमंञी असते तर…

Surajya Digital
Last updated: 2020/08/05 at 11:50 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस विरूद्ध बिहार पोलीस असा वाद रंगला आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी वादात उडी घेतली आहे. यानंतर मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे हिनं अमृता यांना चांगलंच झापले आहे. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणावर मीडिया आणि राजकारणी लोकांचा कोणताही दबाव असता कामा नये असंही मतही रेणुकानं व्यक्त केलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अमृता यांना आठवण करून देत रेणुकानं असंही लिहलं की, कोरोनाच्या परिस्थितीतही मुंबई पोलीस हे 24 तास आपल्या सर्वांची सुरक्षा करत आहेत. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा राजकीय मुद्दा करून ट्विट करू नये. जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते आणि अशी घटना घडली असती तर तेव्हीही असंच ट्विट केलं असतं का? अशी टीकाही रेणुकानं केली.

सुशांत आत्महत्या प्रकरणावरून ट्विट करत अमृता यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली होती. त्यांनी लिहलं होतं की, ‘सुशांत प्रकरणामुळं आता मुंबई शहर सुरक्षित राहिलं नाही. निष्पाप लोकांच्या बाबतीत इथं माणुसकी दाखवली जात नाही. मुंबईत स्वाभिमानी आणि साध्या लोकांचं जगणं सुरक्षित नाही’ असं म्हणत अमृता यांनी वादाला तोंड फोडलं होतं.

रेणुका शहाणेनं अमृता यांच्या ट्विटचा समाचार घेत झापलं आहे. रेणुकानं लिहिलं की, ‘जिथं मुंबई शहरात लाखो लोकांचे संसार चालतात, तिथं तुम्ही असं कसं म्हणू शकता. हे शहर लोकांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद देतं. इतकंच नाही तर कोणत्याही झेड सुरक्षेशिवाय हे शहर लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतं.’ असा टोलाही तिनं लगावला आहे.

You Might Also Like

35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका; बॉबी देओलने केला खुलासा

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

भाजप नेत्याने अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देऊन समजावूनही नितीन देसाई यांनी केली आत्महत्या

TAGGED: #रेणुकाशहाणे #अमृताफडणवीस #झापलेसुनावले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुशांतसिंहच्या प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मौन सोडले; ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात राहू नये
Next Article पंतप्रधान मोदी अयोध्यात दाखल; पहिल्यादा हनुमान गढीवर होणार लीन

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?