Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “ओवेसींना त्रास होत असेल तर पाकिस्तानात जावे, त्यांनी भारतातील मुस्लिमांना शांतीने राहू द्यावे”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

“ओवेसींना त्रास होत असेल तर पाकिस्तानात जावे, त्यांनी भारतातील मुस्लिमांना शांतीने राहू द्यावे”

Surajya Digital
Last updated: 2020/08/06 at 10:03 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिझवी यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ओवेसी यांना उत्तर दिले आहे. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने आता निर्णय दिलेला आहे. तेव्हा या निर्णयापुढे आता ओवेसी यांनी गप्प बसले पाहिजे, असे रिझवी म्हणाले. आम्ही सर्व भारतीय संविधानाच्या नियमांना बांधील आहोत आणि त्याच सुप्रीम कोर्टाने राम मंदिर निर्मितीचा मार्ग प्रशस्त केला आहे, असेही रिझवी म्हणाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याला एमआयएमचे नेते, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विरोध दर्शवला, त्याला शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन सय्यद वसीम रिझवी यांनी असदुद्दीन ओवेसी यांना उत्तर दिले आहे. जर ओवेसी यांना काही त्रास असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावे आणि त्यांनी भारतातील मुस्लिमांना शांतीने राहू द्यावे, असे वक्तव्य रिझवी यांनी केले आहे

ज्यांनी मंदिरे तोडली ते तुमचे पूर्वज होते, असे रिझवी यांनी ओवेसी यांना म्हटले आहे. ज्यांचे हक्क तुम्ही काढून घेतले, त्यांचे हक्क भारतीय राज्यघटनेने त्यांना दिले आहेत. हिंदू आणि मुस्लिमांचे रक्त वाहण्याचे राजकारण आता बंद करा आणि जिहादच्या नावावर मुस्लिमांना लढवू नका, असेही रिझवी यांनी म्हटले आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावरून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जायला नको होते, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. मोदी हे कुण्या विशिष्ट धर्माचे पंतप्रधान नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्टबरोबर ५ ऑगस्टची तुलना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोणाचा पराभव केला, हे मी विचारू इच्छितो, असा सवाल उपस्थित करत हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे, असे ओवेसी म्हणाले.

You Might Also Like

खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक

इलॉन मस्क करणार नव्या राजकीय पक्षाची घोषणा ?

पाकिस्तानचे माजी खासदार अब्बास अफरीदी स्फोटात जखमी, उपचारादरम्यान मृत्यू

बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी केसीए सचिव आणि खजिनदारांचा राजीनामा

TAGGED: #ओवेसी #वक्फबोर्ड #रिझवी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय सोमवारपर्यंत घ्यावा; अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा ‘वंचित’चा इशारा
Next Article सुशांतप्रकरणात मुंबई पोलिसांना चपराक; सीबीआयकडून रियासह सहाजणांवर एफआयआर दाखल

Latest News

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस
राजकारण June 7, 2025
खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
देश - विदेश June 7, 2025
छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
महाराष्ट्र June 7, 2025
लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 7, 2025
भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक
देश - विदेश June 7, 2025
आपले युवक हे विकसित भारताचे सारथी – उपराष्ट्रपती धनखड
महाराष्ट्र June 7, 2025
सुनील तटकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मी देतो – महेंद्र थोरवे
महाराष्ट्र June 7, 2025
सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड
सोलापूर June 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?