Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फुले दाम्पत्याला ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव, कुणी केला ठराव?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

फुले दाम्पत्याला ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव, कुणी केला ठराव?

admin
Last updated: 2025/03/25 at 11:39 AM
admin
Share
2 Min Read
SHARE

प्रतिनिधी
मुंबई : स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च बहुमान देण्याचा ठराव विधानसभेत सोमवारी करण्यात आला. मंत्री जयकुमार रावल यांनी हा ठराव मांडला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी या ठरावाला पाठिंबा दिला.आता राज्य सरकारच्या वतीने यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केली जाणार आहे.

समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार केंद्राने द्यावा, अशी शिफारस करणारा ठराव सोमवारी महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केला. मंत्री जयकुमार रावल यांनी हा ठराव मांडला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी या ठरावाला पाठिंबा दिला. .

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. फडणवीस म्हणाले की, फुले यांना देण्यात आलेली महात्मा पदवी लोकांनी ओळखली आहे. “महात्मा पदवी देशातील सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ होती आणि ती फक्त दोनच लोकांना मिळाली – महात्मा फुले आणि महात्मा गांधी,“ असे ते म्हणाले.

हा ठराव सर्वांनुमते मंजूर होण्यासाठी सहकार्य करणार्‍या सर्व विधीमंडळ सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी आभार मानले. समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला ठराव हा लोकभावनेचा आदर करणारा आणि भारतरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणारा ठराव आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अजित पवार म्हणाले, फुले दाम्पत्याने मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरु करून, स्त्रीशक्तीला शिक्षणाची दारे खुली करुन दिली. आज विविध क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने जबाबदारीच्या पदांवर काम करत आहेत. देशाच्या विकासात आपले योगदान देत आहेत. याचे संपूर्ण श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना जाते.

अधिवेशनात विविध मुद्यांवरुन सत्ताधारी व विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. पण, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांना भारतरत्न देण्याच्या ठरावाला विरोधक व सरकारमधील आमदारांनी एकमताने ठराव मंजूर

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्रात ‘हलाल प्रमाणपत्रां’वर बंदीची मागणी; उपमुख्यमंत्री शिंदेंकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !
Next Article सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोन्याची अंडी देणार्‍या ‘या’ संस्थेत नवरदेवांची भाऊगर्दी, कोण कोण चढणार निवडणुकीच्या बोहल्यावर?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?