Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कायदा सुव्यवस्था केवळ विरोधी पक्षासाठीच – खासदार अरविंद सावंत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

कायदा सुव्यवस्था केवळ विरोधी पक्षासाठीच – खासदार अरविंद सावंत

admin
Last updated: 2025/04/13 at 6:15 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नाशिक, 13 एप्रिल (हिं.स.)।

: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगडावर गेले. त्यांनी आता शत्रू कोण आहे ? हे ठरवावे लागेल. देशात कायदा सुव्यवस्था राखली जावी असे वाटत असेल तर शाह यांनी स्वतःहून चर्चा निर्माण केली पाहिजे. खरे गुन्हेगार सोडून विरोधी पक्षातील लोकांना शासन देण्याचे काम बंद करावे असे आवाहन खासदार अरविंद सावंत यांनी केले.

परशुराम सायखेडकर नाट्यगृहात भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त व्याख्यानमालेत तीसरे शेवटचे पुष्प खासदार अरविंद सावंत यांनी भारतीय लोकशाहीचे भवितव्य या विषयावर गुंफले. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. देशाचे गृहमंत्री रायगडवर येतात आणि त्या जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा प्रश्न सोडवू शकत नाहीत. रायगडावर आल्यानंतर तरी शहा यांनी आपला शत्रू आणि मित्र कोण याबाबत परखडपणे विचार मांडावेत. तिथे गेल्यानंतर चौफेर नजर गेली पाहिजे ,त्यांची लढाई कोणाशी होती मुस्लिमांशी होती का मुघलांशी होती हे ठरवा.देशात महागाईसह बोरोजगारी आणि इतर प्रश्नांनी डोके वर काढले आहे. वक्फ विरोधात वातावरण तापले आहे. त्या मुद्यांवरून लक्ष बाजुला करण्यासाठी सत्ताधारी इतर मुद्द्यांना महत्व दिले आहे. मुनव्वर राणा मुद्याचे त्यासाठीच भांडवल सुरू असल्याचाआरोपही खा. सावंत यांनी केला.

देशात महागाईसह बेरोजगारी आणि इतर प्रश्नांनी डोके वर काढले आहे. वक्फ विरोधात वातावरण तापले आहे. त्या मुद्यांवरून लक्ष बाजुला करण्यासाठी सत्ताधारी इतर मुद्द्यांना महत्व दिले आहे. मुनव्वर राणा मुद्याचे त्यासाठीच भांडवल सुरू असल्याचा आरोप उद्धवसेनेचे खा. अरविंद सावंत यांनी केला.

महावीर जयंती व्याख्यानमालेसाठी नाशिकमध्ये आले असता शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत बोलताना त्यांनी भाजपमधल्या वादावर टीका केली. देशाचे गृहमंत्री रायगडवर येतात आणि पालकमंत्रीपदाचा प्रश्न सोडवू शकत नाहीत. रायगडावर आल्यानंतर तरी शहा यांनी आपला शत्रू आणि मित्र कोण याबाबत परखडपणे विचार मांडावेत असे मत सावंत यांनी व्यक्त केले.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी नवीन नियम लागू
Next Article कुणाल कामरानंतर साऊथ अभिनेता प्रकाश राज यांनी उपमुख्यमंत्री शिंदेना डिवचले

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?