Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उत्तरप्रदेश पोलिसांना सुप्रीम कोर्टातून 50 हजारांचा दंड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

उत्तरप्रदेश पोलिसांना सुप्रीम कोर्टातून 50 हजारांचा दंड

admin
Last updated: 2025/04/16 at 5:48 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

दिवाणी प्रकरणात फौजदारी गुन्हा नोंदवल्याचे प्रकरण

नवी दिल्ली, 16 एप्रिल (हिं.स.) : मालमत्तेशी संबंधीत दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणात फौजदारी गुन्हा नोंदवल्याबद्ददल उत्तरप्रदेश पोलिसांच्या 2 अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिवाणी प्रकरणात फौजदारी गुन्हा नोंदवणे अयोग्य आणि कायद्याच्या विरोधातील कृती असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे.

उत्तरप्रदेशच्या कानपूर येथील रिखब बिरानी आणि साधना बिरानी यांच्यावर शिल्पी गुप्ता या महिलेने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केला होता. एका गोदाम विक्रीचा तोंडी व्यवहार झाला होता, पण संपूर्ण रक्कम वेळेत न दिल्यामुळे विक्रेते (बिरानी) यांनी ती मालमत्ता दुसऱ्याला विकली. शिल्पी गुप्ता यांनी स्थानिक कोर्टात दोन वेळा एफआयआर नोंदवण्यासाठी विनंती केली, पण दोन्ही वेळा हा वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याचे सांगून उच्च न्यायालयाने एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. तरीही स्थानिक पोलिसांनी स्वतःहून एफआयआर दाखल केला, जो फसवणूक, धमकी देणे यासारख्या गुन्ह्यांखाली होता.

याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. संजय कुमार यांच्या खंडपीठाने म्हटले की, दिवाणी वादामध्ये (सिव्हील डिस्प्यूटस) गुन्हेगारी कारवाई करणे योग्य नाही. अशा प्रकारची प्रकरणं कोर्टात अनावश्यक भार वाढवतात आणि कायद्याचा गैरवापर होतो. सर्वोच्च न्यायालयाने 50 हजार रुपये दंड लावला. तसेच हा दंड संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडून वसूल करावा असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. दिवाणी वादाचे गुन्हेगारीकरण रोखणे, पोलिसांची जबाबदारी आणि मर्यादा स्पष्ट करणे, न्यायप्रविष्ट्यांमधील गैरवापराला आळा घालणे यादृष्टीने हे प्रकरण महत्वाचे आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उजनी धरणाची मृत पाणी साठ्याकडे वाटचाल
Next Article पंतप्रधान मोदींच्या हस्ते ३० एप्रिलला होणार आंबा महोत्सवाचे उदघाटन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?