Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: इस्लामिक मानसिकता ठेचणे हाच उपाय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

इस्लामिक मानसिकता ठेचणे हाच उपाय

admin
Last updated: 2025/04/23 at 4:29 PM
admin
Share
3 Min Read
Oplus_16908288
SHARE

मुसलमानांची मानसिकता ही त्यांच्या कुराणातून निर्माण झालेली आहे. जे अल्ला मानत नाहीत आणि जो मूर्ती पूजक आहे त्याला जीवे मारण्याची शिकवण दिली जाते. मुसलमान समाज मुस्लिमेतर समाजाला केवळ दोन पर्याय देतो. इस्लाम धर्माचा स्वीकार करा अन्यथा मरण स्वीकारा.

पहलगाम मध्ये झालेला नरसंहार या संबंधातील एक ताजे उदाहरण आहे. कश्मीरमध्ये पर्यटक म्हणून गेलेल्या लोकांना हे हिंदू आहेत की मुसलमान आहेत हे प्रथम पडताळून पाहण्यासाठी त्यांना कलमा म्हणायला सांगितला एवढेच नाही तर त्यांची सुंता झाली की नाही तेही पाण्यात आले आणि नंतर त्यांची हत्या केली आहे. याचा अर्थ हा आतंकवादी हल्ला नसून तो जिहादी हल्ला आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

देशातली परिस्थिती आता वेगळ्या वळणावर आलेली आहे त्याचा हा संकेत आहे. पश्चिम बंगाल मधून हा जिहाद सुरू झाला असे म्हणण्यास आता पुरेसा वाव आहे. या जिहादला निमित्त मात्र वक्फबोर्ड सुधारणा विधेयकाचे झाले आहे. असा संशय आता बळावत चालला आहे.

फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी यासारख्या देशांकडे लक्ष देता जगात जिहादी प्रवृत्तीने डोके वर काढले आहे. आपल्या देशात घडणाऱ्या सर्व घटना लक्षात घेता हा जिहादी हल्ला आहे असाच निष्कर्ष निघतो. म्हणून आता ही अधिक चिंतेची बाब झाली आहे.

देशाच्या विभाजनाच्या वेळी दिल्या गेलेल्या *हस के लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान* या घोषणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हिंदुस्थानचे इस्लामिक राष्ट्रात रूपांतर करण्यास झालेली ही सुरुवात आहे. असा निष्कर्ष काढून वेळीच या इस्लामिक मनोवृत्तीला ठेचले पाहिजे. अन्यथा आपला धर्म, आपली संस्कृती, आपला देश, आपले स्वातंत्र्य, आपले सार्वभौमत्व अस्तित्वात राहणार नाही. हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्याकडे वेळीच लक्ष देऊन आपण कठोर कारवाई केली पाहिजे. तरच या महाभयंकर संकटातून आपली सुटका होऊ शकेल.

सातत्याने इस्लामिक आक्रमकानी आपल्या देशावर असाच हल्ला केला आहे आणि रक्तपात घडवून आणला आहे. इस्लामच्या अनुयायाकडून होणारा प्रत्येक हल्ला प्रत्येक कृती ही जिहादी आहे. असा आपला सहस्रावधी वर्षांचा अनुभव आहे.

देशातल्या सर्व मुसलमानांची तशी मानसिकता नाही हा विचार जरी स्वीकारला तरी ज्यांची मानसिकता जिहादी आहे त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला कठोर कारवाई करावीच लागणार आहे. देशातले काही मुसलमान हे जिहादी मानसिकतेचे नाहीत म्हणून आपण जिहादी मानसिकता बाळगणाऱ्या मुसलमानांच्या हातून मरण स्वीकारावे का? हा खरा प्रश्न आहे.

वेळीच कठोर पावले उचलली तर भविष्यात यापेक्षा कठीण प्रसंग निर्माण होणार नाहीत आणि आपले अस्तित्व आपल्याला टिकवता येईल. हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणून तो दुर्लक्षित करता येणार नाही. म्हणूनच आपले अस्तित्वात टिकवण्यासाठी इस्लामिक मानसिकता पूर्णपणे ठेचणे हाच रामबाण उपाय आहे अन्य कोणताही उपाय नाही.

– दुर्गेश जयवंत परुळकर

You Might Also Like

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार

अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप
Next Article काश्मीरमधील परिस्थितीसंदर्भात मोदी सरकारचा विमान कंपन्यांना इशारा

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?