Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काँग्रेस कमिटी मध्ये जनगणनेच्या निर्णयाचे पेढे वाटून स्वागत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

काँग्रेस कमिटी मध्ये जनगणनेच्या निर्णयाचे पेढे वाटून स्वागत

admin
Last updated: 2025/05/01 at 6:26 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नाशिक, 1 मे (हिं.स.) – नासिक मधील काँग्रेस कमिटी मध्ये जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आलेकेंद्र सरकारने जात निहाय जनगणनेचा जो निर्णय घेतला हेच: संपूर्ण श्रेय काँग्रेस नेते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना आहे. गेल्या काही वर्षापासून आमचे नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना व्हावी. या देशांमध्ये ज्यांची जेवढी संख्या तेवढी त्यांची भागीदारी ही संकल्पना घेऊन राहुल गांधींनी संसदेमध्येही आणि संसदेच्या बाहेर रस्त्यावरील लढाई लढली. देशातील वंचिता करता सुशितांकरिता राहुल गांधींनी हा लढा मोठ्या प्रमाणात लढला. जातनिहाय जनगणना ही संकल्पना राहुल गांधींची होती. या राहुल गांधींच्या लढ्याला यश आलं. म्हणून जातनिहाय जनगणण्याच्या निर्णयाची संपूर्ण श्रेय हे काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांना जाते असे मत नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केले.

शहर काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष गौरव सोनार यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून अभिनंदन करून जल्लोष केला. राहुल गांधींच्या आदेशाप्रमाणे शहरातही वेळोवेळी या प्रश्नाकरता शहर काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने प्रयत्न केले असे यावेळी गौरव सोनार यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या लढ्यामुळे देशातील जनतेला एक विश्वास निर्माण झाला आहे मत गौरव सोनार यांनी व्यक्त केले. या प्रसंगी शाहू महाराज खैरे, केशव अण्णा पाटील, लक्ष्मण धोत्रे, संदीप शर्मा, मध्य नाशिक ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे, उद्धव पवार, अल्तमश शेख, तन्वीर तांबोळी, संतोष ठाकुर, ज्ञानेश्वर चव्हाण, अण्णा मोरे, अनिल बेग, राजकुमार जेफ, डी पी बोडके, अब्दुल बावा, जावेद इब्राहिम, भालचंद्र पाटील, सिद्धार्थ गांगुर्डे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का ?

गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा कामाला लागा, शरद पवार

दिग्विजय सिंह यांच्या भावाची काँग्रेसमधून गच्छंती

जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची मागणी शरद पवारांनी केली मान्य

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जिल्ह्यातील एक ही बेघर लाभार्थी वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी – जयकुमार गोरे
Next Article फुले चित्रपट टॅक्स फ्री करून लाडक्या बहिणींना मोफत दाखवण्याची मागणी

Latest News

नाशिकमधील उबाठा गटाच्या चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र June 17, 2025
भारतीयांनी तेहरान सोडून सुरक्षित ठिकाणी जावे
महाराष्ट्र June 17, 2025
कर्नाटक हायकोर्टाची आरसीबी, केएससीएला नोटीस
देश - विदेश June 17, 2025
आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
महाराष्ट्र June 17, 2025
शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याची मागणी
महाराष्ट्र June 17, 2025
कोलकाता : एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
देश - विदेश June 17, 2025
राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती
सोलापूर June 17, 2025
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा
सोलापूर June 17, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?