Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग

admin
Last updated: 2025/05/09 at 7:42 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 9 मे (हिं.स.)।

उजनी धरण उणे २८ टक्के होईपर्यंत डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडता येते. पण, धरण उणे १० टक्क्यांवर पोचताच पाण्याचा वेग कमी होतो. दरम्यान, १ मे रोजी उजनी धरण उणे १५ टक्के असताना कॅनॉलमधील विसर्ग २५४० क्युसेक इतका होता. आता धरण उणे २० टक्के झाल्याने कॅनॉलमधील विसर्ग १ हजार ९५० क्युसेकपर्यंत खाली आला आहे. शेतीसाठी उजनीतून सोडलेले पाणी २५ मेपूर्वीच बंद होणार आहे.२९ डिसेंबर रोजी १०० टक्के भरलेले धरण सव्वाचार महिन्यातच उणे २० टक्क्यांवर पोचले आहे.

शेतीसाठी उन्हाळ्यात सलग दोन आवर्तने सोडल्याने १७ एप्रिलला धरण उणे झाले. सध्या धरणात जरी ५२ टीएमसी पाणी असले तरी ते सगळेच पाणी वापरता येत नाही. त्यात गाळ २० टीएमसीपर्यंत आहे. बाष्पीभवनातूनही दीड ते दोन टीएमसी पाणी जाणार आहे. अवकाळीमुळे पाऊस लांबण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर २५ मे पूर्वी शेतीसाठी सोडलेले पाणी बंद करून त्यानंतर धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे. सध्या धरणावर ४२ योजना आणि १०० हून अधिक ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article crime पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव
Next Article भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?