Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या काळात २५ कोटी कुटुंब दारिद्र्य रेषेबाहेर – रविंद्र चव्हाण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या काळात २५ कोटी कुटुंब दारिद्र्य रेषेबाहेर – रविंद्र चव्हाण

admin
Last updated: 2025/06/12 at 6:27 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 12 जून, (हिं.स.) आज देशातील एकूण ८१ कोटी गरीबांपैकी एकही व्यक्ती उपाशी पोटी राहू नये, याची पूर्णपणे दखल केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार घेतय. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळात देशातील २५ कोटी कुटुंबं दारिद्र्य रेषेबाहेर निघाली असून हे फार मोठं यश आहे, असा दावा भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज अमरावतीत पत्रकारांशी संवाद साधताना केला.

काँग्रेसनं गरिबांवर केला अन्याय :

२०१४ पूर्वी देशात काँग्रेसच्या नेतृत्वात असणाऱ्या यूपीए सरकारनं सर्वात जास्त अन्याय गरिबांवर केला. रोटी, कपडा, मकान या सर्व गोष्टी केवळ त्यांच्या जाहीरनाम्यात होत्या. प्रत्यक्षात मात्र गरिबांवर त्यांनी सर्वाधिक अन्याय केलाय असा आरोप देखील रवींद्र चव्हाण यांनी केला. आज पंतप्रधान आवास योजनेतून प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं हक्काचं घर मिळावं यासाठी भरीव योगदान केंद्र आणि राज्य सरकार देत आहे, असं देखील चव्हाण म्हणाले.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी :

केंद्रातील नरेंद्र मोदी यांचं सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असणारं आहे. बच्चू कडू यांचं नाव न घेता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे काही आंदोलन सुरू आहे तेच धोरण सरकारचं आहे. आंदोलनकांची दखल सरकारचे प्रतिनिधी म्हणून प्रशासकीय अधिकारी सातत्यानं घेत आहेत, असं देखील रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

You Might Also Like

लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन

काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मंत्रालयात अभिवादन

रेल्वे प्रकल्प मंजुरीबद्दल अशोक चव्हाणांचे पंतप्रधानांना आभार

महादेव मुंडे हत्या प्रकरण : 21 महिन्यांनंतरही आरोपी फरार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात मान्सूनचा ऑरेंज अलर्ट जारी; मुसळधार पावसाचा इशारा
Next Article राहुल गांधींना त्यांचाच पक्ष गांभीर्याने घेत नाही – नितीन गडकरी

Latest News

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते
सोलापूर August 1, 2025
मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे
सोलापूर August 1, 2025
सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
सोलापूर August 1, 2025
रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?
देश - विदेश August 1, 2025
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन
महाराष्ट्र August 1, 2025
आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत
देश - विदेश August 1, 2025
काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री
महाराष्ट्र August 1, 2025
“त्यावेळी सरसंघचालकांना पकडण्याचे आदेश होते” – महिबूब मुजावर
सोलापूर August 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?