Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई पालिका निवडणुकीत रिपाइंला २५ जागा मिळाव्यात – रामदास आठवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

मुंबई पालिका निवडणुकीत रिपाइंला २५ जागा मिळाव्यात – रामदास आठवले

admin
Last updated: 2025/08/05 at 5:34 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, ५ ऑगस्ट – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला मुंबई महापालिकेत किमान २० ते २५ जागा देण्यात याव्यात, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. यासाठी जबाबदारी भाजपने घ्यावी, असे ते म्हणाले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्या बैठकीत आठवले बोलत होते. त्यांनी सांगितले की, २०१२ साली युतीत सामील झाल्यापासून रिपब्लिकन पक्ष महायुतीचा भाग आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत रिपाइंला किमान २०–२५ जागा, जिल्हा परिषदेसाठी ५ जागा आणि पंचायत समित्यांसाठी १ जागा मिळावी.

राज्य सत्तेतही रिपब्लिकन पक्षाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असे आठवले यांनी सांगितले. त्यांनी राज्यात एक मंत्रीपद, एक विधान परिषद सदस्यत्व, महामंडळ पद, जिल्हा नियोजन समिती आणि एसईओ पदे देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या घटक पक्षांसोबत संयुक्त बैठक घेऊन जागावाटप निश्चित करावे, असेही ते म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असे सांगत त्यांनी दावा केला की मराठी मते रिपब्लिकन पक्षासोबतही आहेत. त्यामुळे महायुतीच मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात पुन्हा पावसाचे आगमन; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
Next Article ‘रिपाइं’ ऐक्यासाठी मायावतींनी नेतृत्व करावे – रामदास आठवले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?