Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मतदार यादीवर आक्षेप नोंदवा, अन्यथा निवडणुकीनंतर दोष देऊ नका – बावनकुळे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

मतदार यादीवर आक्षेप नोंदवा, अन्यथा निवडणुकीनंतर दोष देऊ नका – बावनकुळे

admin
Last updated: 2025/08/11 at 3:52 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 11 ऑगस्ट –
महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदार यादीवरील आक्षेप वेळेत नोंदवण्याचे आवाहन करत विरोधी पक्षांवर टीका केली. त्यांनी सांगितले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या ‘खोटे बोला, रेटून बोला’ या भूमिकेत आहेत. प्रत्येक पक्षाचे बूथ पातळीवरील एजंट असतानाही, जेव्हा मतदार यादीवर आक्षेप घेण्याची संधी होती, तेव्हा ती घेतली नाही.

बावनकुळे म्हणाले, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात पराभूत झाले तरी आक्षेप घेतला नाही, तर नाना पटोले अवघ्या 200 मतांनी जिंकूनही आक्षेप नोंदवला नाही. राज्यातील एक लाख बूथपैकी कोणत्याही बूथवर काँग्रेसकडून आक्षेप नोंदवला गेला नाही. मतदान यंत्रे सील करतानाही कुणी आक्षेप घेतला नाही. आता निवडणुकीनंतर मतदार यादी चुकीची होती, असे सांगणे योग्य नाही.

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात 2 कोटी 50 लाख मते मिळाली आणि 31 खासदार निवडून आले, तेव्हा मतदार यादी आणि मतदान यंत्रे योग्य होती. पण भाजप जिंकली नाही, की लगेच यंत्रे आणि यादीवर शंका घेतली जाते, हा प्रकार थांबला पाहिजे.

बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा पराभव निश्चित असून, भाजप आणि महायुती 51 टक्क्यांहून अधिक मतांनी विजय मिळवतील.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रोहित-कोहलीच्या वनडे भविष्याबाबत बीसीसीआयचा संयम
Next Article अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारे दोन आरोपी जालना येथे अटक

Latest News

Стратегия торговли: Ретесты
Top News November 28, 2025
तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?