Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शासन वारकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहील – संजय शिरसाठ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शासन वारकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहील – संजय शिरसाठ

admin
Last updated: 2025/08/13 at 4:31 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट – मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित वारकरी साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ उपस्थित राहिले. वारकरी परंपरेचे प्रतीक असलेल्या फेट्याने झालेल्या स्वागताने ते भावूक झाले.

उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारीतील प्रत्येक दिंडीला ₹२०,००० अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा असून, त्यांच्या वतीने हा सत्कार स्वीकारण्याचा मान शिरसाठ यांना मिळाला.

वारकरी संप्रदाय ही दया, क्षमा, प्रेम, समता आणि अध्यात्मिक उन्नतीची चळवळ असून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा यांच्या शिकवणीमुळे समाज एकत्र येतो, असे त्यांनी सांगितले. तसेच शासन वारकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहील, ही ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री प्रकाश आप्पा आवाडे, माजी आमदार शहाजी बापू पाटील, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल (काकाजी) पाटील, ह.भ.प. माधव शिवणीकर, ह.भ.प. नरहरीबुवा चौधरी, ह.भ.प. निवृत्ती नामदास, ह.भ.प. श्रीकांत हुलवान तसेच वारकरी बांधव आणि भगिनी उपस्थित होते.

You Might Also Like

कठोर परिश्रम केल्यास जग भारताचं ऐकेल – नितीन गडकरी

प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगेंची लातूरमध्ये सदिच्छा भेट

सोलापूर-मुंबई-दिल्ली विमान सेवा सुरू करण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

सामाजिक न्याय विभागात राज्यातील महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सकारात्मक चर्चा – संजय शिरसाठ

केंद्र-राज्य सत्ताधाऱ्यांकडून जनतेचा भ्रमनिरास – आ. अमित देशमुख

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्र-राज्य सत्ताधाऱ्यांकडून जनतेचा भ्रमनिरास – आ. अमित देशमुख
Next Article सामाजिक न्याय विभागात राज्यातील महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सकारात्मक चर्चा – संजय शिरसाठ

Latest News

कठोर परिश्रम केल्यास जग भारताचं ऐकेल – नितीन गडकरी
महाराष्ट्र August 14, 2025
प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगेंची लातूरमध्ये सदिच्छा भेट
महाराष्ट्र August 14, 2025
भटक्या कुत्र्यांवरील आदेशाला स्थगिती मागणीप्रकरणी निर्णय राखून ठेवला – सर्वोच्च न्यायालय
देश - विदेश August 14, 2025
चर्चेनंतर युद्ध थांबवले नाही तर रशियाला गंभीर परिणाम – ट्रम्प
देश - विदेश August 14, 2025
सर्वोच्च न्यायालयातर्फे माजी न्यायाधीश एल. नागेश्वर राव यांची बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून नियुक्ती
देश - विदेश August 14, 2025
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी औजार लॉटरीचा कार्यक्रम संपन्न
सोलापूर August 14, 2025
संजय राऊत यांनी वारकरी, धारकरी, नाथ संप्रदायाची माफी मागावी – नवनाथ बन
देश - विदेश August 14, 2025
सोलापूर जिल्ह्यातील ३२ हजार शेतकऱ्यांना ४० कोटींची भरपाई
सोलापूर August 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?