Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केंद्र शासनाने लादलेल्या शेतकरी कृषी विधेयकाची इस्लामपुरात होळी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

केंद्र शासनाने लादलेल्या शेतकरी कृषी विधेयकाची इस्लामपुरात होळी

Surajya Digital
Last updated: 2020/09/26 at 8:54 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : केंद्र सरकारने लादलेल्या कृषी विधेयकाचा निषेध करीत आज इस्लामपूर बाजार समितीत होळी केली. लडेंगे जितेंगे, शेतकरी एकजुटी चा विजय असो, अशा घोषणा देत इस्लामपूर येथे कृषी विधेयकची होळी करत निषेध व्यक्त केला.

डॉ. गणेश देवी यांनी केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेत पारित केलेला कायदा शेतकऱ्यांना अनेक तोटे सहन करायला लावणारा असल्याचे सांगितले. केंद्र शासनाच्या या धोरणामुळे‌ लहान – लहान अडत व्यापारी व हमाल मालवाहतूक करणारे वाहनं चालक यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे.

केंद्र शासनाचे हे धोरण शेतकऱ्यांना भूमीहीन करणारे आहे. नवीन कृषी कायद्या विरोधात कोल्हापुरातून राज्यव्यापी यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत महात्मा फुले यांच्या “शेतकऱ्यांचा आसूड” या पुस्तकाचे जाहीर वाचन केले. शेतकरी संघटनांच्या बंदला पाठिंबा देण्यात आला. सध्या कोविडसारख्या आजारामुळे अर्थव्यवस्था अडचणीत असताना शेतीचे कायदे बदलणे योग्य नसल्याचेही सांगितले.

समाजातील कोणत्याही स्तरावरील व्यक्तीचा विचार केला जात नाही. शेतकरी जनता यांची मते विचारात न घेता जनविरोधी कायदे केले जात आहेत. ही मनमानी कुठे तरी थांबली पाहिजे असे मत कॉ. धनाजी गुरव यांनी व्यक्त केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कृषी विधेयक आणि केंद्र सरकारविरोधी घोषणा देत कृषी विधेयकाची होळी करण्यात. यावेळी कॉ. दीपक कोठावळे , कॉ. दिग्विजय पाटील, उमेश कुरळपकर, कामगार नेते अहमद मुंडे, मारुती रोकडे, ॲड. सभापती विश्वास पाटील, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील तसेच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,समिती आवारातील हमाल कामगार, अडते, दलाल, तोलाईदार, शेतकरी तसेच विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

You Might Also Like

कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं

TAGGED: #कृषीविधेयकहोळी #इस्लामपूर #बाजारसमिती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वेश्या व्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्टिकरण
Next Article अकलूजमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा नीरा नदीत बुडून मृत्यू

Latest News

अंतराळातील ऐतिहासिक उड्डाणानंतर शुभांशू शुक्लांची आई भावुक
देश - विदेश June 25, 2025
कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 25, 2025
आणीबाणीच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल
देश - विदेश June 25, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमधून 282 भारतीय मायदेशी परतले
देश - विदेश June 25, 2025
जम्मू-काश्मिरात घुसखोरीचा प्रयत्न उधळला, दहशतवादी ठार
देश - विदेश June 25, 2025
नीरज चोप्राने ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइकमध्ये सुवर्णपदक जिंकले
देश - विदेश June 25, 2025
इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?