Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कृषी बिलात दोन ओळी टाकाव्यात, आम्ही भाजपमध्ये प्रवेश करु
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

कृषी बिलात दोन ओळी टाकाव्यात, आम्ही भाजपमध्ये प्रवेश करु

Surajya Digital
Last updated: 2020/10/04 at 10:31 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

अमरावती : केंद्र सरकारने कृषी विषयक विधेयके मंजूर करुन घेत त्याचे कायद्यांमध्ये रुपांतर केले. कृषी कायद्यांबद्दल  लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मोदीजी जसे 56 इंच छाती छाती असल्याचे सांगतात त्याप्रमाणे त्यांनी या बिलात केवळ दोन ओळी टाकाव्यात, आम्ही भाजपमध्ये प्रवेश करु, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती येथे बोलताना सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शिवसेनेने केंद्रातील भाजप सरकारने कृषी विधेयकांना पाठिंबा दिला तर राज्यसभेत सभात्याग केला. याविषयी बोलताना बच्चू कडूंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मोदी सरकारने दोन वाक्यांचा समावेश केल्यास हे कृषी विषयक कायदे जसेच्या तसे स्वीकारायला तयार आहोत, असे बच्चू कडू म्हणाले.

काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर कृषी विभाग झोपल्याची टीका करत राज्य सरकारला घरचा आहेर दिला होता.

* या दोन वाक्याची भर

नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना 50 टक्के नफा मिळवून भाव देण्याचे आश्वासन दिले होते. 50 टक्के नफा धरुन हमीभाव शेतकऱ्यांना गेल्या 10 वर्षात मिळालेला नाही. कृषी विधेयकांद्वारे शेतकऱ्यांना ताकद द्यायची असेल, शेतकऱ्यांविषयी सद्भावना असेल तर मोदी सरकारने कृषी कायद्यांमध्ये शेतमालाला 50 टक्के नफा धरुन हमीभाव जाहीर करणे आणि हमीभावानुसार शेतमाल खरेदी करणे, या दोन वाक्यांच्या समावेश करावा. मोदी सरकारने या दोन वाक्यांचा कृषी कायद्यात समावेश केल्यास भाजपमध्ये प्रवेश करु, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

You Might Also Like

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

TAGGED: #भाजपात #प्रवेश #बच्चूकडू #कृषीविधेयकात #दोनओळी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हाथरसमध्ये दगडफेक : पोलिसांनी कार्यकर्त्यांवर केला लाठीचार्ज, सीबीआय चौकशी मान्य
Next Article सुवर्णपदक विजेत्या शूटर श्रेयसी सिंहने केला भाजपमध्ये प्रवेश

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?