Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अरण्यऋषी मारुती चितमपल्ली नागपूर सोडून सोलापूरला राहायला येतायत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रसोलापूर

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली नागपूर सोडून सोलापूरला राहायला येतायत

Surajya Digital
Last updated: 2020/10/11 at 3:51 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : मराठी भाषेला अधिक समृध्द करण्यासाठी चार तप विदर्भाच्या श्रीमंत अरण्यात साहित्य साधना करणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली नागपूर सोडून सोलापूरला राहायला येत आहेत. त्यांच्या सोलापूरला परत येण्याच्या वृत्तामुळे सोलापूरच्या साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

वयोमानानुसार आवश्‍यक असलेल्या सुश्रुषेच्या कारणास्तव ते नागपूर सोडून सोलापूर येथे स्थलांतर करत आहेत. सोलापूर आल्यानंतर पुन्हा लेखनाला भिडेन, असे त्यांनी नागपूर सोडताना झालेल्या सत्कार सोहळ्यात सांगितले.

सोलापूर येथे 2006 झालेल्या 79 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्राणी, पक्षी, जंगल याचे विश्‍व वाचकांसमोर हळूवार उलघडून ठेवणारे साहित्यिक मारुती चितमपल्ली हे मुळेचे सोलापूरचे आहेत. मराठी भाषेला एक लक्ष नवे शब्द देणारे “शब्दप्रभू’ नोकरीच्या निमित्ताने विदर्भात गेले. तिथल्या जंगलाशी त्यांची नाळ इतकी घट्ट जुळली की जवळजवळ 48 वर्षे ते विदर्भात राहिले.

* त्यांची साहित्य संपदा

त्यांनी आजवर त्यांनी “केशराचा पाऊस’ “घरट्यापलीकडे’, “चकवाचांदण : एक वनोपनिषद’, (आत्मचरित्र) “चित्रग्रीव – एका कबुतराची कथा’ “चैत्रपालवट’ “जंगलाचं देणं, “पाखर माया’, “आनंददायी बगळे’, “निसर्गवाचन’, चैत्रपालवी, नवेगावबांधचे दिवस आदी पुस्तके लिहिली आहेत. याशिवाय पक्षीकोश प्रसिध्द झाला आहे. वृक्षकोषाचे काम सुरू, वृक्षकोशचे काम सुरू मत्स कोशाचाही त्यांनी संकल्प सोडलेला आहे.

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #मारुतीचित्तमपल्ली #सोलापूर #नागपूर #परत #राहायला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधानांनी केली स्वामित्व योजनेची सुरुवात; एक लाख लोकांना घरांच्या प्रॉपर्टी कार्डचे केले वितरण
Next Article विजेच्या धक्क्याने पोलिस शिपाईचा मृत्यू; पाच महिन्यापूर्वीच झाला होता विवाह

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?