Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पावसामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कार रखडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

पावसामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कार रखडले

Surajya Digital
Last updated: 2020/10/14 at 9:23 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

लातूर : लातूर जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका एका मृतदेहालाही बसलाय. निलंगा तालुक्यातील हनुमंतवाडी येथील रावण रंगराव सूर्यवंशी हा ७६ वर्षीय इसमाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. मात्र मंगळवारी काल सायंकाळपासून निलंगा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यात गावात स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कार रखडले आहेत.

त्यात आज बुधवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे अंत्यविधी करावा तरी कसा प्रश्न नातेवाईक आणि ग्रामस्थांना पडला होता. लातूर जिल्ह्यात यावर्षी ११३ टक्के इतका पाऊस झालाय. तर कालपासून निलंगा तालुक्यात ११० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान याविषयी अद्याप ग्रामस्थांनी कसल्याही प्रकारची तक्रार केलेली नसल्यामुळे अद्याप हा विषय आपणास माहीत नसून याविषयी गटविकास अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करण्याचे निर्देश तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितलं आहे. माहिती कळल्यानंतर सूत्रे हलल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मृतदेहावर अंत्यविधी उरकले. सायंकाळच्या सुमारास अंत्यसंस्कार झाल्याचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी सांगितलं.

You Might Also Like

पाडसवान कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची दानवे यांची हमी

लातूरजवळ सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला

माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य

गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी

पूरपश्चात व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पाटील यांनी दिले निर्देश

TAGGED: #पावसामुळे #अंत्यसंस्कार #रखडले #लातूर #निलंगा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपाची जलयुक्त शिवार योजना अडकली चौकशीच्या फे-यात, एसआयटीमार्फत होणार चौकशी
Next Article सर्जेरावदादा नाईक शिराळा बँकेत ३७ कोटींचा घोटाळा; ६५ जणांवर गुन्हा दाखल

Latest News

पाडसवान कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची दानवे यांची हमी
महाराष्ट्र August 25, 2025
लातूरजवळ सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला
महाराष्ट्र August 25, 2025
गुंडांच्या हल्ल्यात मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना पालकमंत्री शिरसाट यांचे सांत्वन
Top News August 25, 2025
भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी
देश - विदेश August 24, 2025
फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना
देश - विदेश August 24, 2025
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र August 24, 2025
गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी
महाराष्ट्र August 24, 2025
पूरपश्चात व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पाटील यांनी दिले निर्देश
महाराष्ट्र August 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?