Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मास्क नसल्यास उद्यापासून सोलापुरात 500 रुपये दंड
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मास्क नसल्यास उद्यापासून सोलापुरात 500 रुपये दंड

Surajya Digital
Last updated: 2020/10/24 at 10:17 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांनी नियमांचे पालन करावे, या हेतूने आता जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड करण्याचे नवे आदेश काढले आहेत. त्याची अंमलबजावणीने उद्या रविवारपासून केली जाणार आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाची वाढती परिस्थिती लक्षात घेता, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींना शंभर रुपयांऐवजी पाचशे रुपयांचा दंड करावा, अशी विनंती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 34 व कलम 64 मधील तरतुदीचा वापर करुन वाढीव दंडास परवानगी दिली आहे. शंभर रुपयांचा दंड असल्याने अनेकांकडून नियमांचे उल्लंघनच केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मास्कचा वापर केल्याने कोरोनापासून बचाव होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर आता दंडाची रक्‍कम वाढविल्यास निश्‍चितपणे सर्वजण मास्कचा वापर करतील, असा विश्‍वास या आदेशातून व्यक्‍त करण्यात आला आहे.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात 29 हजार 744 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 878 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #सोलापूर #विनामास्क #पाचशेरुपयेदंड #उद्यापासून #अंमलबजावणी #जिल्हाधिकारी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एसटीबस पेटवून देण्याचा प्रयत्न; ‘जय श्री राम’ च्या घोषणा देत जमावाने केला हल्ला
Next Article सोलापुरात झेंडू दीडशे पार; अतिवृष्टीमुळे झेंडू फूल शेतीचे प्रचंड नुकसान

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?