Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस – गारपीट, अवकाळीने शेतकरी चिंतेत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

राज्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस – गारपीट, अवकाळीने शेतकरी चिंतेत

Surajya Digital
Last updated: 2020/12/12 at 9:23 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : मुंबई, ठाण्यासह उपनगरात ढगाळ वातावरण असून उर्वरित राज्यातील भागांमध्ये रिमझिम पाऊस असणार आहे. पुढचे तीन दिवस राज्यात उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वत्र ढगाळ वातावरण आणि रिमझिक अथवा तुरळक पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडले यावेळी गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही असा अंदाज हवामना विभागाकडून देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात पुढचे 48 तास रिमझिम पाऊस असेल तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाचा तुरळक सरी पडतील. धुळे आणि नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगावात पुढचे दोन दिवस शेतकऱ्यांना प्रशासनाकडून अलर्ट देण्यात आला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* अवकाळीने शेतकरी चिंतेत

डिसेंबर महिन्यात आलेल्या या पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. झाडांना आलेला मोहोर गळून पडू शकतो. त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहे. आधीच यंदाच्या वर्षात कोरोना त्यानंतर लॉकडाऊन आणि महापूर या सगळ्यातून बळीराजा पुन्हा उभा राहिला असताना आता अवकाळी पावसाचं संकट डोकं वर काढत आहे.

* नंदुरबार जिल्ह्यात जोर वाढला

पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली होती. नंदुरबार जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं पुन्हा जोर धरला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये डिसेंबर महिन्यात पाऊस पडत आहे. पावसामुळे थोडा गारवा पसरत असला तरी पाऊस पडून गेल्यावर खूप जास्त उकाडा वाढत आहे. राज्यात सर्वजण थंडीची आतूरतेनं वाट पाहात असताना अचानक आलेल्या या पावसानं सगळ्यांची तारांबळ उडाली आहे.

You Might Also Like

नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

TAGGED: #राज्यात #वादळीवा-यासह #मुसळधार #पाऊसगारपीट #अवकाळीने #शेतकरी #चिंतेत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोल्हापुरात क्रिकेट स्पर्धेच्या नावाखाली नाचविल्या ‘चिअरगर्ल्स’, व्हिडिओचा सोशलमीडियावर धुमाकूळ
Next Article सीबीआयच्या ताब्यातील 45 कोटींचं 103 किलो सोनं गायब

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?