Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

admin
Last updated: 2025/07/01 at 6:00 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 1 जुलै (हिं.स.)। अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना सुमारे 31 हजार भाकरी व 135 किलो बेसनाचे पिठले, ठेचा, लोणचे, कांदा अशा अस्सल ग्रामीण अन्नदान वाटपाचा प्रारंभ युवा नेते सयाजीराजे मोहिते -पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते -पाटील, ऋतुजादेवी मोहिते -पाटील, कृष्णप्रिया मोहिते -पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे -पाटील प्रमुख उपस्थित होते. या उपक्रमात संस्थेच्या 10 शाखेतून 11 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अकलूज येथे आगमन होत आहे. पालखीचा आदल्या दिवशीचा मुक्काम सराटी (जि.पूणे) येथे होता. सराटी व अकलूज हे अंतर केवळ 3 कि.मी. आहे. तसेच अकलूज येथे मुक्कामाच्या मोठ्या सुविधा असल्याने लाखो वैष्णव आदल्या दिवशीच मुक्कामाला अकलूजला येतात. आदल्या दिवशीही वैष्णवांनाही अन्नदान व्हावे. त्यांना घरगुती भोजनाचा आस्वाद मिळावा. या हेतूने जयसिंह मोहिते -पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सन 2015 पासून अन्नदानाला सुरुवात केली आहे. तीच परंपरा संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते- पाटील, सदस्या स्वरूपाराणी मोहिते -पाटील, युवा नेते सयाजीराजे मोहिते -पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत सुरु आहे. अन्नदान वाटपाचे हे 11 वे वर्ष आहे.

You Might Also Like

राजकीय विश्लेषक राजा माने यांना ‘शांतीदूत’ राज्यस्तरीय पुरस्कार

सोलापूर सीईओ जंगम यांनी शिक्षणाधिकार्यांवर चिडून सभागृह सोडले

भीमा नदीच्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

उजनी धरणाचा विसर्ग घटल्याने पंढरपूरमधील पुरधोका टाळता आला

सोलापूर जिल्ह्यात ४१५४ सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी; “एक गाव-एक गणपती” चालना

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Next Article भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

Latest News

भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी
देश - विदेश August 24, 2025
फिजीचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर; लष्करप्रमुख अल्जेरियाला रवाना
देश - विदेश August 24, 2025
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते” – सुप्रिया सुळे यांचा वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र August 24, 2025
गणेशोत्सवासाठी कोकणकडे धावपळ; रेल्वे आणि महामार्गावर प्रचंड गर्दी
महाराष्ट्र August 24, 2025
पूरपश्चात व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पाटील यांनी दिले निर्देश
महाराष्ट्र August 24, 2025
नांदेडमध्ये पूरग्रस्तांसाठी खासदार गोपछडे यांनी २० लाख रुपयांची मदत जाहीर
महाराष्ट्र August 24, 2025
पालकमंत्री पाटील यांनी पूरबाधितांसाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले
महाराष्ट्र August 24, 2025
मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला आग; सर्व ४५ प्रवासी सुरक्षित बचावले
महाराष्ट्र August 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?