Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अर्णव गोस्वामींची अटक, ठाकरे सरकारला किंमत मोजावी लागेल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

अर्णव गोस्वामींची अटक, ठाकरे सरकारला किंमत मोजावी लागेल

Surajya Digital
Last updated: 2020/11/04 at 4:08 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : जातीय हिंसा भडकवणाच्या प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस पक्षाने प्रत्येक रचलेल्या कटाची शिक्षा अर्णब गोस्वामी यांना भोगावी लागत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेत ट्विट करत शिवसेना काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी रायगड पोलिसांकडून अटक होताच राज्यातील राजकारण चांगलेच ढवळुन निघाले आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मुंबई येथील राहत्या घरातून अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जातिय हिंसा भडकवणाच्या प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस पक्षाने प्रत्येक रचलेल्या कटाची शिक्षा अर्णब गोस्वामी यांना भोगावी लागत आहे. तुकडे तुकडे गँग असो किंवा पालघरचे हत्यारे यांना आश्रय देणारे कोण आहेत, असा सवाल उपस्थित करत याचे उत्तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी द्यावे अशी मागणी फडणवीस यांनी ट्विट मध्ये केली आहे.

तसेच, काँग्रेस पक्षाच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या कमकुवत सरकार महाराष्ट्राला आणिबाणीच्या वाटेवर नेत आहे. माध्यमांच्या स्वातंत्र्याची भाषा करणारे कुणीकडे लपुन बसले आहेत, असा सवाल उपस्थित करत आज सगळे ढोंगी चेहरे समोर येत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

यासोबत मराठी भाषेत ट्विट करत, आणिबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे. अशा आशयाचे ट्विट करत अर्णब गोस्वामींच्या अटकेला विरोध दर्शवला आहे.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

TAGGED: #अर्णवगोस्वामी #अटकेची #किंमत #ठाकरेसरकार #मोजावी #किरीटसोमय्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article काँग्रेस पक्षाने रचलेल्या कटाची शिक्षा अर्णब गोस्वामी यांना भोगावी लागतीय
Next Article भाजपच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं, भाजप नेत्यांना मंत्री अनिल परब यांचे सडेतोड उत्तर

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?