Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान दुबईमध्ये आमने-सामने
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान दुबईमध्ये आमने-सामने

admin
Last updated: 2025/08/03 at 4:09 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

दुबई, 3 ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कपचे सामने दुबई आणि अबू धाबी येथे खेळवले जाणार आहेत. सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून भारताचा सामना दुबईच्या मैदानावर पाकिस्तानशी होणार आहे. आशिया कप ९ सप्टेंबरपासून सुरू होऊन २८ सप्टेंबरपर्यंत रंगणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी स्पर्धेतील सामना १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. दोन्ही संघांमधील सुपर सिक्स स्टेजचा संभाव्य सामना २१ सप्टेंबर रोजी त्याच ठिकाणी खेळला जाईल. २८ सप्टेंबर रोजी होणारा अंतिम सामनाही दुबईमध्येच होणार आहे. पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा टी-२० आंतरराष्ट्रीय स्वरूपात खेळवली जाईल.

एसीसीने २६ जुलै रोजी सामन्यांची घोषणा केली होती आणि आता सामन्यांचे ठिकाण निश्चित झाले आहे. या स्पर्धेतील एकूण १९ सामन्यांपैकी ११ सामने दुबईमध्ये आणि आठ सामने अबू धाबीमध्ये खेळवले जातील. भारत आपले सुरुवातीचे दोन साखळी सामने १० सप्टेंबरला युएईविरुद्ध आणि १४ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध दुबईमध्ये खेळेल. तर ओमानविरुद्धचा शेवटचा साखळी सामना १९ सप्टेंबर रोजी अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर होईल.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारत-अमेरिका व्यापार संघर्ष : ट्रम्प धोरणाची आव्हाने आणि भारताची संधी
Next Article पाचव्या कसोटीत भारताचे इंग्लंडसमोर ३७४ धावांचे लक्ष्य; जयस्वालचे शानदार शतक

Latest News

По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
По какой причине человеческий разум откликается на непредвиденные успехи чрезвычайно интенсивно
Top News December 5, 2025
Из-за чего человек дорожат эмоциональные пики
Top News December 5, 2025
Почему удовольствие связано с ощущением роста
Top News December 5, 2025
Зачем мы приходим к моментам везения мысленно
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?