Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: घरात पाणी गेलेल्या नागरीकांना दहा हजार रुपयांची मदत – उपमुख्यमंत्री पवार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

घरात पाणी गेलेल्या नागरीकांना दहा हजार रुपयांची मदत – उपमुख्यमंत्री पवार

admin
Last updated: 2025/05/29 at 6:01 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

पुणे, 29 मे (हिं.स.)।

गेल्या काही दिवसांपासून बारामती परिसरात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पिंपळी परीसरात निरा डावा कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात व शेतात पाणी जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या चार दिवसांत गुरुवारी दुसरा पाहणी दाैरा करीत नुकसानीची माहिती घेतली.

बारामती शहर आणि परीसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने पुरसदृश्य परीसथिती निर्माण झाली. त्याच दिवशी उपमुख्यमंत्री पवार सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करीत बारामतीत पोहचले. पवार यांनी बारामती शहर तालुक्यासह इंदापुर तालुक्याचा पाहणी दाैरा करीत नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी दौरा केला. बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. यादरम्यान पवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांना तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. तसेच शेतकर्यासमवेत संवाद साधला.

यावेळी पवार यांनी पंचनामे उरकले का ? धान्य देण्यास सुरवात झाली आहे धान्य मिळाले का ? असा सवाल करीत शासनाच्या उपाययोजनाबाबत माहिती देत शेतकर्यांना आश्वस्त केले.

पवार म्हणाले, ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे, त्यांना दहा हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून पंचनामे सुरू आहेत.संपुर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे सगळ एका झटक्यात होणार नाही. शेतकऱ्यांना थोडी कळ काढावी लागेल. मी त्या कामाच्या मागे आहे. इथ जरी बारामतीला असलो तरी सारखं माझे दोन दोन तासाला फोन चालले आहेत. मी सातत्याने याबाबत माहिती घेत आहे. मी इथुनच सह्याा करुन त्यांना पाठवतोय, तुम्ही काळजी करु नका, झालेल्या नुकसानीसाठी शक्य ती मदत करणार असल्याचे यावेळी पवार म्हणाले.

You Might Also Like

राहुल गांधींच्या विरोधात धमकी देणाऱ्या शिवसेनेच्या दराडेंविरोधात गुन्हा दाखल

महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती

भारताला बौद्धिक छात्रधर्म जागविणाऱ्या शिवरायांची गरज – स्वामी गोविंददेव गिरी

शेतकरी देताहेत शेणखताला पहिली पसंती

पोर्टलवर नोंदणी नाही केली तर अकरावीचे अॅडमिशन अडणार !

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article यापुढे दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत शत्रुला मोजावी लागेल -पंतप्रधान
Next Article भारताला बौद्धिक छात्रधर्म जागविणाऱ्या शिवरायांची गरज – स्वामी गोविंददेव गिरी

Latest News

राहुल गांधींच्या विरोधात धमकी देणाऱ्या शिवसेनेच्या दराडेंविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र May 29, 2025
तमिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजेश यांचं निधन
देश - विदेश May 29, 2025
महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती
महाराष्ट्र May 29, 2025
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीत वाढ
Top News May 29, 2025
सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद
सोलापूर May 29, 2025
सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न
सोलापूर May 29, 2025
भारताला बौद्धिक छात्रधर्म जागविणाऱ्या शिवरायांची गरज – स्वामी गोविंददेव गिरी
महाराष्ट्र May 29, 2025
यापुढे दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत शत्रुला मोजावी लागेल -पंतप्रधान
देश - विदेश May 29, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?