Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

admin
Last updated: 2025/06/27 at 4:07 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 27 जून (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण असताना काही तालुक्यांत मात्र जोरदार पाऊस बरसला तर काही तालुक्यांत दिवसभर रिपरिप पाऊस सुरू होता. शेतीयोग्य पाऊस असल्याने मात्र शेतकरी चांगलाच सुखावला. तर दुसरीकडे मोर्शी तालुक्यातील काटपुर- ममदापूर येथे गुरुवारला दुपारी दोन वाजतापासून सतत तीन तास आलेल्या मुसळधार पावसामुळे नदीपत्रात ठेवलेली शेतक ऱ्याची मोटरसायकल पुरामध्ये वाहून गेली. जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून मान्सूनने आगमन केले आहे.

जिल्ह्यात पावसाच्या प्रतिक्षेत आतापर्यंत ५० टक्केवर पेरण्या आटोपल्या आहेत तर ५० टक्के शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे. अशातच गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असताना असताना धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, चांदूर रेल्वे, वरूड या तालुक्यांत चांगलाच पाऊस बरसला तर अचलपूर, मोर्शी, वरुड, चिखलदरा, धारणी, दर्यापुर, अंजनगाव सुर्जी, अमरावती आणि भातकुली तालुक्यांत मात्र सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू होता. वातावरणात थंडावा व सतत रिमझिम पाऊस सुरू असल्याने पिकांना पोषक वातावरण पाहावयास मिळाले. त्यामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. काही तालुक्यांत सकाळपासून तर काही तालुक्यांत दुपारपासून पावसाने सुरूवात केली. त्यामुळे आता पेरणीला गती येणार आहे. —————

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश
Next Article तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश
देश - विदेश June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?