Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारत बंद : हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने, अनेक ठिकाणी रेल्वे रोको
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशमहाराष्ट्रशिवार

भारत बंद : हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने, अनेक ठिकाणी रेल्वे रोको

Surajya Digital
Last updated: 2020/12/08 at 9:05 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली / मुंबई : कृषी कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणांच्या विरोधात आज सुमारे 50 हून अधिक संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रोखून धरली आहे. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे निर्देश दिले.

पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड आणि दिल्लीसह 11 राज्य सरकारांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला चोहोबाजूंनी घेरले आहे. सीमेहून 20 किमी मुरथलपर्यंत ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या रांगा लागल्या असून हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने येत आहेत. कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी हा भारत बंद पुकारला आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चक्का जाम केला जाईल. काँग्रेससह 20 राजकीय पक्षांनी बंदला पाठिंबा दिला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बुलडाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रेल रोको आंदोलन केले. भुवनेश्वर येथे डावी आघाडी आणि कामगार संघटनांनी नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु केले असून. आंदोलकांनी ‘रेल रोको’ आंदोलन केले. आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा येथे शेतकरी संघटना आणि डाव्या पक्षांनी धरणे आंदोलन केले.

पुणे जिल्ह्यातल भारत बंदला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक बाजार समित्या बंद आहेत. मार्केटमध्ये अगदीच तूरळक प्रमाणात लोक दिसत आहेत.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

TAGGED: #भारतबंद #हजारोशेतकरी #दिल्लीच्यादिशेने #अनेकठिकाणी #रेल्वेरोको
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बॉलिवूड अभिनेत्रीला मुलीने दिली बलात्काराची धमकी, तरुणीला अटक
Next Article शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी देणार ८० हजार जणांना नोक-या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?