Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नैराश्यातून तलावात उडी ठोकलेल्या महिलेसह चिमुरड्यांचा वाचवला जीव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

नैराश्यातून तलावात उडी ठोकलेल्या महिलेसह चिमुरड्यांचा वाचवला जीव

Surajya Digital
Last updated: 2020/11/01 at 8:55 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : विजापूर रोडवरील संभाजी महाराज तलाव येथे एका विवाहित महिलेने नैराश्यातून आपल्या दोन लहान चिमुरड्या लेकरांसह आत्महत्या करण्याच्या उद्देशाने तलावात उडी मारली होती. तेव्हा प्रसंगावधान राखून त्या तिघांचा जीव वाचवल्याबद्दल दिनेश अरुण जाधव या युवकाचा संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने आज पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

आज दुपारी तीनच्या सुमारास एक महिला आपल्या दोन लहान मुलासह एका रिक्षातून येऊन धडक छत्रपती संभाजी महाराज तलावात आत्महत्या करण्यासाठी उडी मारली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तेव्हा येथून आपला कामानिमित्त जाण्यासाठी निघालेले दिनेश अरुण जाधव यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ त्या बुडत असलेल्या दोन्ही लहान मुलांना व त्या महिलेस बाहेर काढले व त्या तीन जिवांच्या जीव वाचवला.

सदर बझार पोलिस स्टेशनचे व विजापूर नाका पोलिस स्टेशनचे बीट मार्शल हजर झाले. आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी सदर बझार पोलिस स्टेशनला येऊन गेले आहेत. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने या धाडसाबद्दल दिनेश अरुण जाधव यांचा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, उपाध्यक्ष सीताराम बाबर, राष्ट्रवादीचे मुसा अख्तर व पोलीस कर्मचारी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #नैराश्य #आत्महत्या #तिघाचा #जीव #वाचवला #संभाजीब्रिगेड
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रोपळ्यात ट्रक – ट्रॅक्टरचा अपघात; ट्रकचालकाचा जागीच मृत्यू
Next Article विधान परिषदेवर शरद पोंक्षेंच्या नावाची चर्चा; मात्र संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?