Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्रींचे अपघाती निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्रींचे अपघाती निधन

Surajya Digital
Last updated: 2022/09/04 at 5:45 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ सायरस मिस्त्री कोण होते ?□ रतन टाटा यांच्यानंतर सायरस मिस्त्री झाले होते टाटा समूहाचे प्रमुख

मुंबई : सायरस मिस्त्रींचे निधन झाल्याचे वृत्त आहे. पालघरच्या चारोटी येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. पालघर पोलीसांनी मिडियाला ही माहिती दिली आहे. मुंबई- अहमदाबाद हायवेवर झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते अहमदाबादवरुन मुंबईकडे येत होते. तेव्हा त्यांची गाडी डिव्हायडरला धडकली. Former head of Tata group Cyrus Mistry passed away accidentally in Palghar

उद्योगपती सायरस मिस्री यांचा हा अपघात पालघर जिल्ह्यात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला, याबाबतची माहिती पालघर पोलीस जिल्हा अधीक्षकांनी दिली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महाराष्ट्रातील पालघर येथे हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कारचेही मोठे नुकसान झाले. तसेच कारमधील इतर लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

2019 साली टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्ष आणि शापूरजी पालनजी समूहाचे वारसदार उद्योगपती – सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्रींचे निधन झाले आहे. पालघरच्या चारोटी येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या गाडीचा चुराडा झाला आहे. मुंबई- अहमदाबाद हायवेवर झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. ते 2006 साली टाटा समूहाचे सदस्य बनले होते. सायरस मिस्त्री हे शापूरजी पल्लोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

मुंबई-अहमदाबाद मार्गावर दुपारी साडेतीनच्या सुमारास सूर्या नदीवरील पुलावर चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने सायरस मिस्त्री यांची मर्सिडीज कार दुभाजकाला धडकली. यात मिस्त्री यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. रुग्णालयात नेण्यापूर्वीच सायरस मिस्त्री यांचे निधन झाले होते. त्यांचे पार्थिव आता टाटा रुग्णालयातून गुजरातमधील त्यांच्या घरी नेले जाणार आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुप्रीम कोर्टाने टाटा सन्सला सर्वात मोठा दिलासा देत सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय कायम ठेवला होता. गेल्या अनेक वर्षांपासून टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सायरस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये न्यायालयीन संघर्ष सुरू होता.

 

□ सायरस मिस्त्री कोण होते ?

 

– सायरस पालनजी मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले आहे. –

– त्यांचा जन्म 4 जुलै 1968 रोजी झाला.

– ते 1887 साली स्थापन झालेल्या ‘टाटा सन्स’ ह्या टाटा समूहाच्या प्रमुख कंपनीचे अध्यक्ष होते.

– टाटा सन्सचे 18 टक्के भागभांडवल हे सायरस यांच्या कुटुंबाच्या मालकीचे आहे.

 

□ रतन टाटा यांच्यानंतर सायरस मिस्त्री झाले होते टाटा समूहाचे प्रमुख

 

– रतन टाटा सेवानिवृत्त झाल्यावर सायरस मिस्त्री यांनी टाटा समुहाचा कार्यभार हाती घेतला.

– त्यांनी लंडनमधील इम्पीरिअल कॉलेजातून इंजिनीयरिंगची पदवी आणि लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे.

• सायरस मिस्त्री आपल्या कुटुंबाच्या शापूरजी पालनजी कंपनीमध्ये 1991 साली संचालक म्हणून दाखल झाले.

• सायरस मिस्त्रींची बहीणसुद्धा टाटा घराण्यातच दिलेली आहे..

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Former #head #Tatagroup #CyrusMistry #passedaway #accidentally #Palghar, #टाटा #समूह #माजीप्रमुख #सायरसमिस्त्री #अपघाती #निधन #पालघर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरच्या पठ्ठ्याने बाईक चोरीला गेल्यामुळे रागातून तब्बल 29 बाईक चोरल्या
Next Article रेशन दुकानात मोदींचा फोटो नसल्याने केंद्रीय अर्थमंत्री भडकल्या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?