Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर गप्प’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

‘बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर गप्प’

Surajya Digital
Last updated: 2021/05/04 at 8:33 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसची सत्ता आल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या, घरांवर हल्ला, आग लावणे, लुटमारीच्या अनेक घटना घडत आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत, असे ते म्हणाले.

विचारांची लढाई विचारांनी लढली जावी,तिथे हिंसाचारास थारा नसावा! निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून, हे थांबले पाहिजे!
बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत!
अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का? #BengalBurning

— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 4, 2021

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये हिंचारा सुरु आहे. भाजपाने तृणमूल काँग्रेसचे समर्थक भाजपा समर्थकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर हल्ले करत असल्याचा दावा केलाय. आमच्या ९ कार्यकर्त्यांचा या हिंचारात मृत्यू झाल्याचं भाजपाने म्हटलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पहिल्यांदाच पंतप्रधानांनी शुभेच्छा देण्यासाठी फोन केला नाही – ममता बॅनर्जी https://t.co/diDihHOwsL

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021

भाजपाबरोबरच डाव्या पक्षांनाही तृणमूल काँग्रेसवर हिंसाचाराचा आरोप केलाय. दरम्यान पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून खासदार असणाऱ्या परवेश साहिब सिंह यांनी पश्चिम बंगालमधील हिंसेच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिलीय. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनाही दिल्लीत यावं लागतं हे लक्षात ठेवा, असा धमकी वजा इशारा सिंह यांनी ट्विटरवरुन दिलाय.

I dare TMC to use the word "Fascism" ever again for anyone else other than @MamataOfficial. Because this is what Fascism looks like in real.. pic.twitter.com/4OhVVAX96O

— Parvesh Sahib Singh (@p_sahibsingh) May 4, 2021

पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या तृणमूल काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळालं. दोन मे रोजी निकाल समोर आल्यानंतर कोलकातामधील भाजपाच्या कार्यालयाला आग लावण्यात आली. सोमवारीही राज्यातील काही भागांमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याच्या बातम्या समोर येत आहे.

बंगाल में परिस्थितियाँ भयंकर है, भाजपा कार्यकर्ताओं की हत्या, महिलाओं का बलात्कार ,लोगों के घर तोड़े जा रहे है, ममता दीदी सब देखकर भी ख़ामोश है, इन घटनाओं के ख़िलाफ़ बंगाल भवन दिल्ली में प्रदर्शन द्वारा विरोध प्रकट किया। भाजपा चुप नहीं बैठने वाली ये नरसंहार को बंद करे बंगाल सरकार pic.twitter.com/0YtZGRTHPN

— Parvesh Sahib Singh (@p_sahibsingh) May 4, 2021

“निवडणूक जिंकल्यानंतर तृणमूलच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांचे जीव घेतले. भाजपा कार्यकर्त्यांच्या गाड्यांची त्यांनी तोडफोड केली. लक्षात ठेवा तृणमूलच्या खासदारांना, मुख्यमंत्र्यांना आणि आमदारांना दिल्लीतही यावं लागतं. याला इशारा समजा. निवडणुकीमध्ये पराभव आणि विजय होत असतात, हत्या होत नाहीत,” असं सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

१०० दिवसांची कोविड ड्युटी करणाऱ्यास सरकारी नोकरीत प्राधान्य https://t.co/P1S6L7c93b

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 4, 2021

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Darekar #says #say #Waghin #won #Bengal #silent #incident #violence, #बंगालमध्ये #वाघीण #जिंकली #म्हणणारे #हिंसाचाराच्या #घटनेवर #गप्प #दरेकर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “सोशल मीडिया उघडायला, न्यूज बघायलाही मला भीती वाटतेय”
Next Article तीन दशकांनंतर गोकुळ दूध संघात परिवर्तन, लगेच 2 रुपये दूध दरवाढीचा निर्णय

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?