Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : पदवी प्रमाणपत्रावर कोविड-19 असा कोणताही शेरा नसणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : पदवी प्रमाणपत्रावर कोविड-19 असा कोणताही शेरा नसणार

Surajya Digital
Last updated: 2020/09/19 at 2:11 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत शनिवारी औरंगाबादेत आहेत. विद्यार्थ्यांनी मनात संभ्रम ठेवू नये. 1 लाख 92 हजार विद्यार्थी ऑनलाईन तर 11 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत. पदवी प्रमाणपत्रावर कोविड-19 (Covid 19) असा कोणताही शेरा लागणार नाही, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, 1 ऑक्टोबरला परीक्षा झाल्यास 10 तारखेला निकाल जाहीर केला जाईल. तात्काळ निकाल देण्यासाठी यंत्रणा उभारणीचं काम सुरू आहे. राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंशी तशी चर्चाही झाल्याची माहिती त्यांनी दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान, कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांची मोठी समस्या  झाली आहे. त्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या अभूतपूर्व गोंधळामुळे विद्यार्थी अजूनही संभ्रमावस्थेत आहे. पदवीच्या परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रमाणपत्रावर कोविड-19 (Covid-19) असा उल्लेख नसणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असंही उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

पदवी प्रमाणपत्रात कोविड-19 चा उल्लेखाबाबत जो चुकीचा संदेश देईल त्यावर पोलीस कारवाई करणार असल्याचा इशारा उदय सामंत यांनी यावेळी दिला आहे.

* ठळक मुद्दे

– 1 लाख 92 हजार विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार

-11 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार

-निकालावर कोणताही शेरा लागणार नाही

-1 ऑक्टोबरला परीक्षा झाल्यास 10 तारखेला निकाल

-विद्यार्थ्यांनी मनात संभ्रम ठेवू नये

-तात्काळ निकाल देण्यासाठी यंत्रणा उभारणीचं काम सुरू

You Might Also Like

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

TAGGED: #परीक्षा #विद्यार्थ्यांसाठी #महत्वाची #बातमी #शेरा #सामंत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपा आमदार सरदार तारा सिंह यांचे निधन
Next Article निंबर्गीच्या बँक ऑफ इंडियाकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?