Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकरी देताहेत शेणखताला पहिली पसंती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शेतकरी देताहेत शेणखताला पहिली पसंती

admin
Last updated: 2025/05/29 at 5:47 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 29 मे (हिं.स.)

शेतात सातत्याने रासायनिक खतांचा वापर वाढल्याने शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. दरवर्षी उत्पादनात घट होत आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतजमिनीची सुपीकता टिकाव धरत नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकरी शेणखताकडे वळलेला दिसत आहे. दिवसेंदिवस रासायनिक खतांचे वाढीव दर लक्षात घेता शेतकरी घरच्याच शेणखताला अधिक महत्त्व देत आहेत. शेणखत शेतीसाठी अत्यंत फायदेशीर असून, या खताचा वापर केल्यास जमिनीचा पोत सुधारतो. मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील माधान शेत शिवारात खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी शेतात शेणखत पसरविण्याच्या कामात व्यस्त आहे. रासायनिक खताच्या वापरामुळे शेतजमिनीची सुपीकता नष्ट होत असते. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अधिक पसंती असल्याचे दिसते. शेतजमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय, गांडूळ, शेणखत व जैविक खताचा वापर केला जातो. पाळीव जनावरांच्या शेणापासून तयार झालेले खत जमिनीच्या सुपीकतेसाठी बरेच फायदेशीर असते. सध्या शेतशिवारात बैलबंडी व ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतात शेणखत टाकणे सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

शेणखताला सोन्याचा भाव

शेतकऱ्यांकडील पशुधन पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याने शेतात शेणखताचा वापर कमी झाला आहे. परिणामी, रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेणखताची गरज आहे. जनावरांची संख्याही कमी झाली आहे.

You Might Also Like

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक

सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक

मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा

पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण

मुंबई : फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पोर्टलवर नोंदणी नाही केली तर अकरावीचे अॅडमिशन अडणार !
Next Article आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

Latest News

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक
महाराष्ट्र June 23, 2025
सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा
महाराष्ट्र June 23, 2025
पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग
महाराष्ट्र June 23, 2025
ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती
देश - विदेश June 23, 2025
इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार
देश - विदेश June 23, 2025
सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू
देश - विदेश June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?