Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोनिया गांधी स्थलांतरी मजुरांच्या तिकिटाचे पैसे देणार होत्या; त्याचं काय झालं ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

सोनिया गांधी स्थलांतरी मजुरांच्या तिकिटाचे पैसे देणार होत्या; त्याचं काय झालं ?

Surajya Digital
Last updated: 2020/07/26 at 3:50 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : श्रमिक स्पेशल ट्रेनवरून काँग्रस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपत्तीच्या स्थितीतही केंद्रातील मोदी सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेनद्वारे नफेखोरी केली, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी ट्विट करून केला होता. यालाच गोयल यांनी उत्तर दिले आहे.

देशाला लुबाडणारेच अनुदानाला नफा म्हणू शकतात. राज्य सरकारांकडून घेतल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा रेल्वेने मजुरांसाठी चालवलेल्या गाड्यांसाठी अधिक खर्च केला आहे. सोनिया गांधी या स्थलांतरी मजुरांच्या तिकीटाचे पैसे देणार होत्या. त्याचं काय झालं? असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत, असं उत्तर पियुष गोयल यांनी एका ट्विटमधून दिलं आहे.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)

राहुल गांधींनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात एक ट्विट केले होते. ज्यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. रोगराईचे ढग दाटलेत, नागरिक संकटात आहेत. तर कामवण्याची हीच संधी आहे. याचा फायदा उचलून गरीबविरोधी सरकारने नफेखोरीचे केली, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी ट्विटमधून केला. राहुल गांधी यांनी श्रमिक ट्रेन संदर्भातील एका बातमीला टॅग करत हे ट्विट केले. या रेल्वेमंत्री आणि भाजपचे नेते पीयूष गोयल यांनी राहुल यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे.

लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरीत मजुरांसाठी चालवलेल्या श्रमिक स्पेशल ट्रेनच्या तिकीटाबाबत राहुल गांधींनी भाष्य केले आहे. स्थलांतरीत मजुरांकडून सरकार रेल्वे तिकीटाचे पैसे घेत असल्याचा आरोप करत त्यावेळी विरोधकांनी सरकारला घेरले होते. केंद्र सरकार मजुरांच्या रेल्वे तिकीटाचा ८५ टक्के खर्च करत आहे, असं उत्तर सरकारने विरोधकांना दिलं होतं. यावरुन नक्की मजुरांचे पैसे कोण भरले याबाबत ठोस उत्तर मिळू शकले नाही. प्रत्येकजण आपण सोय केल्याचा दावा करीत आहे.

You Might Also Like

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री

आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यावी – एकनाथ शिंदे

हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही – एकनाथ शिंदे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी संकेतस्थळ

TAGGED: #राहुलगांधी #पियुषगोयल #ट्वीट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रस्त्यावरील अपघातात पालकमंञ्यांनी दाखवली तत्परता
Next Article श्री राम मंदिर भूमिपूजनाविषयी मुख्यमंञी ठाकरेंचाही वेगळाच सल्ला

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?