Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्राची बदनामी करणा-या पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्राची बदनामी करणा-या पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?

Surajya Digital
Last updated: 2020/10/06 at 2:32 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?, असा थेट सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

सुशांतसिंग प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम भाजपाने केले. महाराष्ट्र पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, ते फारच दुःखद आहेत. महाराष्ट्राची बदनामी केल्याप्रकरणी भाजपाने राज्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे, नाही तर जनता त्यांना माफ करणार नाही, असंही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्राची बदनामी केली. त्यासंदर्भात माझा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे की, ते गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला जाणार का?, बिहारचे पोलीस प्रमुख जे होते, ते आता निवडणूक लढवत आहे, फडणवीस हे निवडणूक प्रभारी आहेत. माझा प्रश्न आहे की फडणवीस हे या अधिकाऱ्याच्या निवडणूक प्रचाराला जाणार का?, असं म्हणत गृहमंत्र्यांनी थेट फडणवीसांवर निशाणा साधला.

ज्यांनी 5 वर्षे राज्याचं नेतृत्व केलं ते फडणवीस यांनीही मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता, असं म्हटलं आहे. त्यामुळे माझे त्यांना दोनच प्रश्न आहेत. पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांनी राज्याची माफी मागितला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, असंही म्हणत अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारलं आहे.

You Might Also Like

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

TAGGED: #गुप्तेश्वरपांडे #महाराष्ट्र #बदनामी #फडणवीस #प्रचार #अनिलदेशमुख
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नवले पुलाजवळ 15 गाड्यांचा विचित्र अपघात; 3 जणांचा मृत्यू
Next Article सर्व्हर क्रॅशमुळे परीक्षा लांबणीवर; शुक्रवारपासून परीक्षा नियोजित वेळेनुसार सुरु

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?