Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: द्वेषामुळे फक्त विनाश; मानवतेचे संरक्षण अत्यावश्यक – पंतप्रधान मोदी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

द्वेषामुळे फक्त विनाश; मानवतेचे संरक्षण अत्यावश्यक – पंतप्रधान मोदी

admin
Last updated: 2025/08/14 at 5:03 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट – द्वेषाची आग फक्त विनाश करते, त्यामुळे आपली एकता, प्रेम आणि मानवता यांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त ट्विटर (एक्स) वर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मोदी म्हणाले की, 1947 च्या विभाजनाने देशाच्या भौगोलिक सीमांसोबतच लाखो लोकांच्या मनांचे तुकडे केले. अनेकांनी आपले घर, आप्तजन आणि ओळख गमावली. रक्ताने माखलेले रेल्वे ट्रॅक, मृतदेहांनी भरलेल्या गाड्या आणि अश्रूंनी भरलेले चेहरे हे मानव इतिहासातील अत्यंत भयावह दृश्य ठरले.

ही वेदनादायी घटना लक्षात ठेवण्यासाठी आणि पुढील पिढ्यांना सावध करण्यासाठी, 14 ऑगस्ट हा “विभाजन विभीषिका स्मृती दिवस” म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा दिवस द्वेषाच्या विनाशकारी परिणामांची आठवण करून देतो आणि एकता, प्रेम व मानवतेच्या संरक्षणाची प्रेरणा देतो.

पंतप्रधानांनी या दिवशी अनगिनत लोकांनी सहन केलेल्या हालअपेष्टा आणि त्यांचे धैर्य स्मरणात ठेवत, सौहार्द आणि ऐक्याच्या बंधांना अधिक बळकटी देण्याचे आवाहन केले.

You Might Also Like

भटक्या कुत्र्यांवरील आदेशाला स्थगिती मागणीप्रकरणी निर्णय राखून ठेवला – सर्वोच्च न्यायालय

चर्चेनंतर युद्ध थांबवले नाही तर रशियाला गंभीर परिणाम – ट्रम्प

सर्वोच्च न्यायालयातर्फे माजी न्यायाधीश एल. नागेश्वर राव यांची बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून नियुक्ती

संजय राऊत यांनी वारकरी, धारकरी, नाथ संप्रदायाची माफी मागावी – नवनाथ बन

जम्मू-काश्मीरमध्ये किश्तवाड येथे ढगफुटी; 10 जणांचा मृत्यू

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम : सलग १२व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा
Next Article केंद्राच्या योजना राबविताना गुणवत्ता राखावी – खा. बळवंत वानखेडे

Latest News

कठोर परिश्रम केल्यास जग भारताचं ऐकेल – नितीन गडकरी
महाराष्ट्र August 14, 2025
प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगेंची लातूरमध्ये सदिच्छा भेट
महाराष्ट्र August 14, 2025
भटक्या कुत्र्यांवरील आदेशाला स्थगिती मागणीप्रकरणी निर्णय राखून ठेवला – सर्वोच्च न्यायालय
देश - विदेश August 14, 2025
चर्चेनंतर युद्ध थांबवले नाही तर रशियाला गंभीर परिणाम – ट्रम्प
देश - विदेश August 14, 2025
सर्वोच्च न्यायालयातर्फे माजी न्यायाधीश एल. नागेश्वर राव यांची बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून नियुक्ती
देश - विदेश August 14, 2025
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी औजार लॉटरीचा कार्यक्रम संपन्न
सोलापूर August 14, 2025
संजय राऊत यांनी वारकरी, धारकरी, नाथ संप्रदायाची माफी मागावी – नवनाथ बन
देश - विदेश August 14, 2025
सोलापूर जिल्ह्यातील ३२ हजार शेतकऱ्यांना ४० कोटींची भरपाई
सोलापूर August 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?