Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “दोन टक्के लोकसंख्या असलेल्या ब्राह्मण समाजातून येऊनही राजकारणात कसा टिकलो”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रराजकारण

“दोन टक्के लोकसंख्या असलेल्या ब्राह्मण समाजातून येऊनही राजकारणात कसा टिकलो”

Surajya Digital
Last updated: 2021/01/15 at 5:29 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नाशिक : जेव्हा – जेव्हा देशाने आपलं पुरोगामित्व गमावलं. त्या त्यावेळी हे पुरोगामित्व टिकवण्यासाठी ब्राह्मण समाजातील लोक आघाडीवर राहिले. तसेच त्यांनी ही पुरोगामित्वाची चळवळ ब्राह्मणांनी टिकवली, असे विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच दोन टक्के लोकसंख्या असलेल्या ब्राह्मण समाजातून येऊनही  राजकारणात
कसा टिकलो, त्याचे गुपितही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

देशस्थ ऋग्वेदी संस्था आयोजित ऋग्वेद सभागृहाच्या उदघाटन सोहळ्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ब्राह्मण समाजाला समाजाचा विचार बनावा लागेल. ज्या ज्या वेळी समाजासमोर आव्हाने येतील, त्या त्या वेळी या आव्हानांचा सामना कसा करायचा याचा विचार करावा लागेल.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

देशाचा इतिहास पाहिल्यास, जेव्हा जेव्हा देशाने आपलं पुरोगामित्व गमावलं. त्या त्या वेळी ते पुरोगामित्व परत मिळवण्यासाठी ब्राह्मण समाजातील लोक अग्रेसर झाले. त्यांनी पुरोगामित्वाची चळवळ देशात चालवली. ही एक ऐतिहासिक स्वरूपाची देणगी आपल्याला मिळाली आहे. ही घेऊनच आपण पुढे गेलं पाहिजे.

* सांगितला एक राजकीय किस्सा

यावेळी फडणवीस यांनी एक राजकीय किस्साही सांगितला. ते म्हणाले की, एकदा माझा एक मित्र म्हणाला की, हल्ली राजकारणात जातीपातीचं प्रस्थ खूप वाढले आहे. तुम्ही दोन टक्क्याचे ब्राह्मण मग तुम्ही कसे काय राजकारणात टिकणार. त्यावर मी म्हणालो की, अतिशय सोपं आहे. दोन टक्क्याच्या ब्राह्मणांनी जर ९८ टक्क्यांसोबत मिसळून गेले तर १०० टक्क्यांचे होतील. अशाच प्रकारे जर आपण समाजोपयोगी कामं केली तर लोकं डोक्यावर घेतात. पुढारीपण देतात. त्यामुळे समाजाच्या उपयोगी पडण्याचा विचार आपण केला पाहिजे.

You Might Also Like

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू

अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट

प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर

TAGGED: #दोनटक्के #लोकसंख्याअसलेल्या #ब्राह्मणसमाजातून #येऊनही #राजकारणात  #कसा #टिकलो
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ग्रामपंचायतीचे मतदान चालू होण्यापूर्वीच ‘या’ गावात झाला उमेदवाराचा मृत्यू
Next Article अर्जुन तेंडुलकरला मिळाली संधी, मुंबईच्या संघात अर्जुन तेंडुलकरचा समावेश

Latest News

कोल्हापूर: कळंबा जेल परिसरातील घरात पाईपलाईनच्या गॅसचा स्फोट; चौघे जखमी
देश - विदेश August 26, 2025
सुप्रीम कोर्टाकडून ‘वनतारा’ प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश; माजी न्यायाधीशांची समिती
देश - विदेश August 26, 2025
इम्रान खान यांच्या पक्षाच्या ७५ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना न्यायालयाने सुनावली शिक्षा
देश - विदेश August 26, 2025
अमेरिकेत एच-१बी व्हिसा बंद होण्याची शक्यता; रिपब्लिकन सिनेटरचे विधान
Top News देश - विदेश August 26, 2025
aurangabad-gopinath-munde-farmer-accident-insurance-scheme-beneficiaries
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप
महाराष्ट्र August 26, 2025
पित्याने केली मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या
Top News August 26, 2025
मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?