Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मला सरकार चालवल्याबद्दल नोबेल मिळाला पाहिजे- अरविंद केजरीवाल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

मला सरकार चालवल्याबद्दल नोबेल मिळाला पाहिजे- अरविंद केजरीवाल

admin
Last updated: 2025/07/09 at 5:32 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

चंदीगड, 9 जुलै (हिं.स.)।”जोपर्यंत दिल्लीत आमचे सरकार होते, तोपर्यंत आम्हाला काम करण्याची परवानगी नव्हती, तरीही आम्ही काम केले.मला वाटते की, मला यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे, असे विधान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. केजरीवाल यांनी बुधवारी (दि.९) पंजाबमधील मोहाली येथे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान हे विधान केले.यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाचे अनेक नेते देखील उपस्थित होते.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही उपराज्यपालांच्या अडथळ्यांना न जुमानता, दिल्लीत खूप काम केले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आम्ही इतक्या अडचणींमध्ये दिल्लीत मोहल्ला क्लिनिक बांधले. भाजपच्या महानगरपालिकेने बुलडोझर पाठवून पाच मोहल्ला क्लिनिक पाडले. गेल्या वर्षी जूनमध्ये, जेव्हा तापमान ५० अंश सेल्सिअस होते, तेव्हा एक मिनिटही वीजपुरवठा खंडित झाला नव्हता, परंतु आता वीजपुरवठा खंडित होत आहे. भाजपने दिल्ली उद्ध्वस्त केली. ते राजकारण करत आहेत, त्यांना फक्त पैसे कमवायचे आहेत. आप सरकारने एलजीच्या अडथळ्यांना न जुमानता इतके काम केले. मला दिल्लीत सरकार चालवल्याबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे, अशी इच्छा केजरीवालांनी व्यक्त केली.

यापूर्वीही केजरीवाल यांनी म्हटले होते की, ते नोबेल पुरस्कारास पात्र आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी म्हटले होते की, दिल्ली सरकारच्या कामात एलजी अडथळे निर्माण करतात, तरीही मी इतके काम केले आहे की, मला नोबेल पारितोषिक मिळावे. केजरीवाल यांचं हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नोबेल शांतता पुरस्कारासाठी प्रयत्न करत आहेत. पाकिस्तान सरकार आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही त्यांना त्यासाठी नामांकित केले आहे

—————

You Might Also Like

ब्रिटनने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतीय कंपनीवर लावले निर्बंध

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न, लातूरातील वकिलांनी काढला मोर्चा

जर यावेळी युद्ध झाले, तर पाकिस्तानचा मोठा विजय होईल – पाक संरक्षणमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवारांचे असंख्य कार्यकर्ते अजित पवारांकडे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राजस्थानात हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले, दोन मृतदेह सापडले
Next Article महाराष्ट्रासारखंच बिहारमध्ये मतांच्या चोरीचा प्रयत्न सुरू – राहुल गांधी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?