Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारत आणि इंग्लंड तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर रंगणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

भारत आणि इंग्लंड तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर रंगणार

admin
Last updated: 2025/07/10 at 3:29 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

लंडन, 10 जुलै (हिं.स.)

भारत

आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना

आजपासून लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. भारताच्या अंतिम अकरा क्रिकेटपटूंमध्ये एक बदल

निश्चित मानला जात आहे. जसप्रीत बुमराहचे पुनरागमन निश्चित आहे. या कसोटीत शुभमन गिल आणि ऋषभ पंत सारख्या

फलंदाजांकडून खूप अपेक्षा असतील.

गेल्या

काही दौऱ्यांमध्ये भारतीय संघाचा लॉर्ड्सवर उत्तम विक्रम आहे. २०२१ मध्येविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने

येथे ऐतिहासिक विजय मिळवला होता. आता चाहते शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय

संघाकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान,आतापर्यंत टीम इंडियाने लॉर्ड्सच्या मैदानावर

फक्त तीन कसोटी सामने जिंकले आहेत. या तीन कसोटींमध्ये वेगवेगळे कर्णधार होते आणि

वेगवेगळ्या क्रिकेटपटूंना सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता.

भारताने

१९३२ मध्ये लॉर्ड्सवर पहिली कसोटी खेळली होती. आतापर्यंत९३ वर्षांत टीम इंडियाने या मैदानावर एकूण १९ कसोटी सामने खेळले आहेत आणि यातील

केवळ तीन जिंकले आहेत. भारतीय संघाने १२ सामने गमावले आहेत आणि चार कसोटी अनिर्णित

राहिल्या आहेत. १९८६ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने येथे पाच

विकेट्सने विजय मिळवला होता. तर २०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या

नेतृत्वाखाली टीम इंडियाने लॉर्ड्सवर ९५ धावांनी विजय मिळवला होता. २०२१ मध्येविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने येथे १५१

धावांनी विजय मिळवला होता. आता शुभमन गिलला लॉर्ड्सवर विजय मिळवणारा चौथा भारतीय

कर्णधार बनण्याची संधी आहे. अलीकडेच त्याच्या संघाने एजबॅस्टनवर इतिहास रचला आहे. भारतीय

संघ एजबॅस्टनवर कसोटी जिंकणारा पहिला आशियाई संघ बनला आणि गिल पहिला आशियाई

कर्णधार बनला होता. आता तो लॉर्ड्सवरही चमत्कार करण्याची त्याला नामी संधी आहे.

You Might Also Like

वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरू

मुख्यमंत्री विदर्भाचा, पण काही कामाचा नाही – बच्चू कडू

ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात, 2145 वैज्ञानिक ‘नासा’मधून पडले बाहेर

मुंबईतील ३११ बेकर्‍या हरित इंधनात रूपांतरित करण्याकरिता हायकोर्टाची मुदतवाढ

मुंबई : आकाशवाणी आमदार निवासातील कँटीनचा परवाना रद्द

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अल्पसंख्यांकांच्या प्रश्नावर राजकीय व सामाजिक पातळीवर संयुक्त लढणार – आरीफ नसीम खान
Next Article दिल्लीत 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप

Latest News

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट
सोलापूर July 10, 2025
सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार
सोलापूर July 10, 2025
crime
सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू
सोलापूर July 10, 2025
पावसाळ्यात वाढला डेंग्यूचा धोका; सहा महिन्यात २८७ जणांना डेंग्यूची लागण
महाराष्ट्र July 10, 2025
सोलापुरातील स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
सोलापूर July 10, 2025
वडोदरा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर; बचावकार्य सुरू
Top News July 10, 2025
मुख्यमंत्री विदर्भाचा, पण काही कामाचा नाही – बच्चू कडू
Top News July 10, 2025
ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात, 2145 वैज्ञानिक ‘नासा’मधून पडले बाहेर
Top News July 10, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?