Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारताला बौद्धिक छात्रधर्म जागविणाऱ्या शिवरायांची गरज – स्वामी गोविंददेव गिरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

भारताला बौद्धिक छात्रधर्म जागविणाऱ्या शिवरायांची गरज – स्वामी गोविंददेव गिरी

admin
Last updated: 2025/05/29 at 6:03 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

पुणे, 29 मे (हिं.स.) : मानवजातीला सुखी ठेवायचे असेल तर भारताचा धर्मविचार टिकायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच संस्कृतीच्या संरक्षणासाठी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. आज राष्ट्र रक्षणासाठी बौद्धिक छात्रधर्म जागविणाऱ्या शिवरायांची गरज आहे, असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले.

अभिजित जोग लिखित ‘भारत ः सत्य, सत्व, स्वत्व’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या काळे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला संशोधक व लेखक नीलेश ओक, भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख शरद ढोले, लेखक अभिजित जोग आदि उपस्थित होते. भारताला स्वत्वाची जाणिव होण्याची आवश्यकता गोविंददेव गिरीजी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “गेली २०० वर्षे आपल्या स्मृती पुसून टाकण्याचे प्रयोग झाले. त्यामुळे आपली ओळख नक्की कोणती, हा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यामुळे आज सत्यान्वेशी लोकांचा शोध घेण्याची आवश्यकता आली आहे. नाहीतर काल परवा जे बांगलादेशात घडले, पश्चिम बंगालमध्ये जे नमुना म्हणून घडतेय ते पुण्यात घडायला वेळ लागणार नाही. त्यासाठी आपल्यातील शिवचैतन्य जागृत करण्याची आवश्यकता आहे.”

सहिष्णूता आणि सर्वसमावेशकता हे भारताचे अविभाज्य अंग आहे. त्याच्या पुनर्निर्माणाची संधी आली तेंव्हा आपण करंटे ठरलो, असे मत श्याम जाजू यांनी मांडले. तर, इंडियाला भारत समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक उत्तम असल्याचे मत ढोले यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “आपली भाषा, ज्ञान, विचार, संस्कृती याची ज्याला विस्मृती झाली आहे असे लोक इंडियात राहतात. आज भारतामध्ये इंडिया आणि भारत असे दोन्ही विचारप्रवाह राहतात. भारताला आपला वैचारिक लढा देण्यासाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरेल.” नीलेश ओक यांनी पुस्तकाचे महत्त्व स्पष्ट केले. या पुस्तकातून प्रत्येकाने एक कृती आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले.

———————-

You Might Also Like

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article घरात पाणी गेलेल्या नागरीकांना दहा हजार रुपयांची मदत – उपमुख्यमंत्री पवार
Next Article सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?