Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जम्मू-काश्मीर : लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

जम्मू-काश्मीर : लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा

admin
Last updated: 2025/05/13 at 6:13 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

श्रीनगर, 13 मे (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील शुक्रू केलर भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. गोपनीय माहितीच्या आधारे केलर परिसरात शोध मोहीम राबवताना ही चकमक झाल्याची माहिती भारतीय सैन्याने ट्विट (एक्स) करत दिली.

सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत, तर कारवाई सुरूच आहे., राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या विशेष गुप्तचर युनिटला शोपियानच्या शोकल केलरमध्ये दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली.यानंतर भारतीय सैन्याने शोध मोहीम सुरू केली.

या कारवाईदरम्यान, दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला, ज्यामुळे चकमक सुरू झाली. परिणामी, 3 दहशतवादी मारले गेले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी लष्कराकडून प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगामवर हल्ला करून 26 हिंदू पर्यटकांची हत्या केली होती. तेव्हापासून जम्मू-काश्मीरमध्ये विशेष शोध मोहीम राबवली जात आहे. या कारवाईअंतर्गत मंगळवारी दहशतवाद्यांशी चकमक झाली. मारले गेलेले दहशतवादी पहलगाम हल्ल्यात सहभागी होते की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. लष्कर याबाबत माहिती गोळा करत आहे.

You Might Also Like

पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या

देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत

मेळघाटातील कुलांगणा खुर्द गावात ४० घरे आजही अंधारात; ५० वर्षांपासून वीज नाही

“स्वस्त तेल मिळेल तिथून खरेदी करू” – भारताच्या राजदूतांचे अमेरिकेला स्पष्ट सांगणे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ संपविण्यासाठीच खासदार झाले – प्रणिती शिंदे
Next Article पाकिस्तानने मान्य केला ११ सैनिकांचा मृत्यू

Latest News

मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
पंतप्रधान मोदी-फिजी पंतप्रधान राबुका यांची चर्चा; सात करारांवर स्वाक्षऱ्या
देश - विदेश August 25, 2025
देशात मुसळधार पावसाचा कहर; राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत
देश - विदेश August 25, 2025
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर मेघांची सावट
महाराष्ट्र August 25, 2025
प्ले ग्रुप, नर्सरीवर सरकारची राहणार विशेष नजर
महाराष्ट्र August 25, 2025
आमदार अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्षपदी
महाराष्ट्र August 25, 2025
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे लखनऊमध्ये भव्य स्वागत
देश - विदेश August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?