Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: …अन्यथा वारकरी संप्रदाय सर्व निवडणुकीवर बहिष्कार घालणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

…अन्यथा वारकरी संप्रदाय सर्व निवडणुकीवर बहिष्कार घालणार

Surajya Digital
Last updated: 2020/11/08 at 1:44 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पंढरपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विठ्ठलाची चैत्री, आषाढी याञा रद्द झाली आहे. माञ सध्या सर्व पूर्वपदावर येत असल्याने शासनाने कार्तिकी यात्रेला परवानगी द्यावी. वारकरी संप्रदाय सर्व नियम अटीचे पालन करेल अन्यथा वारकरी सांप्रदाय येथून पुढे सर्व निवडणुकीवर बहिष्कार घालेल, असा इशारा वारकरी सांप्रदाय कार्तिकी यात्रा समन्वय समितीने दिला आहे.

या समितीने आज रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी वारकरी संप्रदायाची भूमिका मांडली.  पुढे बोलताना ते म्हणाले कि, शासनाने अद्यापपर्यंत कार्तिकी याञेबाबात भूमिका स्पष्ट केली नाही. वारकरी संप्रदायाने अकरा जणांची समन्वय समिती तयार केली आहे. या समितीने दहा प्रस्ताव तयार केले असून यापुढे शासनाच्या प्रतिनिधीसोबत ही समिती चर्चा करेल.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कार्तिकी यात्रेसाठी प्रत्येक मठात सप्तमी ते पौर्णिमा दरम्यान किमान ५० भाविकांना मुक्कामाची परवानगी द्यावी. कार्तिकी यात्रेसाठी बाहेर गावाहून येणारे दिंडीत दहा भाविकांना परवानगी द्यावी. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ६५ एकर व इतर ठिकाणी उघड्यावर निवासासाठी परवानगी देवू नये. एकादशीला २५ वारक-यांच्या दिंडीला नगरप्रदक्षिणासाठी सकाळी सहा ते बारा यावेळेत परवानगी द्यावी. चंद्रभागेत स्नान करणे, महाद्वार काला परवानगी द्यावी. कार्तिकी याञेला मंदिर उघडावे माञ यासाठी शासनाला काही अडचणी वाटत असतील तर निदान मंदिराचा दरवाजा तरी उघडावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी राणा महाराज वासकर, रामकृष्ण महाराज वीर, भागवत महाराज चवरे, निवृत्ती महाराज नामदास, विष्णु महाराज कबीर, नागेश महाराज बागडे, एकनाथ महाराज हंडे, चैतन्य महाराज देहुकर, गणेश महाराज कराडकर, देवीदास महाराज ढवळीकर, शाम महाराज उखळीकर आदी उपस्थित होते.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

TAGGED: #वारकरी #संप्रदाय #कार्तिकवारी #परवानगीद्यावी #अन्यथा #सर्वनिवडणुकावर #बहिष्कार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू
Next Article अर्णव गोस्वामींची तळोजा कारागृहात रवानगी; कारागृहातील मुक्काम वाढला

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?